मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा केलं सरकारला लक्ष्य, विधानसभेच्या जागांवर दिला इशारा

सगे सोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी न केल्यास विधानसभेच्या 288 मतदारसंघात उमेदवार देणार असल्याचा थेट इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आक्रमक पवित्रा घेत राज्य सरकारलाच लक्ष्य केलं आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा केलं सरकारला लक्ष्य, विधानसभेच्या जागांवर दिला इशारा
| Updated on: Jun 02, 2024 | 11:45 AM

मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. सगे सोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी न केल्यास विधानसभेच्या 288 मतदारसंघात उमेदवार देणार असल्याचा थेट इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आक्रमक पवित्रा घेत राज्य सरकारलाच लक्ष्य केलं आहे. दरम्यान, जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेल्या इशाऱ्यानंतर भाजपकडून त्यांना प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. लोकशाहीत सर्वांना निवडणूक लढवण्याचा अधिकार असल्याचे भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. तर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा ४ जून रोजीच आमरण उपोषण करणार आहेत. सगे सोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यात यावी, यासाठी मनोज जरांगे पाटील ४ जूनपासून आमरण उपोषणाचं हत्यार उपसणार आहेत.

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.