जरांगे पाटलांचा अल्टिमेटम १३ तारखेचा, काय करणार सरकार? सगेसोयऱ्यांचा अध्यादेश काढणार?

सगेसोयऱ्यांवरून सरकारला दिलेली मुदत येत्या १३ तारखेला संपणार आहे. त्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे. सगेसोयऱ्यांचा अध्यादेश काढा नाहीतर एकाही आमदाराला निवडून येऊ देणार नाही, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. यानंतर सरकारनं काय घेतला निर्णय बघा स्पेशल रिपोर्ट? 

जरांगे पाटलांचा अल्टिमेटम १३ तारखेचा, काय करणार सरकार? सगेसोयऱ्यांचा अध्यादेश काढणार?
| Updated on: Jul 07, 2024 | 10:59 AM

मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी शांतता रॅलीच्या माध्यमातून पुन्हा सभा घेणं सुरू केलं आहे. सगेसोयऱ्यांवरून सरकारला दिलेली मुदत येत्या १३ तारखेला संपणार आहे. त्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे. सगेसोयऱ्यांचा अध्यादेश काढा नाहीतर एकाही आमदाराला निवडून येऊ देणार नाही, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. मराठा आणि कुबणी एकच असून सरसकट ओबीसी जात प्रमाणपत्र आणि सगेसोयऱ्यांचा अध्यादेश काढण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे केली आहे. तर मंत्री चंद्रकांत पाटलांनी अध्यादेश काढणारच असल्याचे म्हटलं आहे. तर ज्या मराठ्यांची कुणबी नोंद आढळली आहे. त्यांना त्या नोंदींच्या आधारे सगेसोयऱ्यांना जात प्रमाणपत्र द्या, असं मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे. यानंतर सरकारनं काय घेतला निर्णय बघा स्पेशल रिपोर्ट?

Follow us
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?.
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी.
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप.
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा.
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी.
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप.
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका.
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे.
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई.