मराठा आंदोलकांचं बॅनर फाडलं अन् मारहाण केली, भाजपवर नेमका आरोप काय? जरांगे पाटील आक्रमक

रूग्णलायातील डिस्चार्जनंतर त्यांना भेटणार्याची मोठी गर्दी झाल्याची पाहायला मिळाली. सरकारच्या आश्वासनानंतर जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं. त्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले. आता नुकतंच त्यांना डिस्चार्ज देण्यात आलाय.

मराठा आंदोलकांचं बॅनर फाडलं अन् मारहाण केली, भाजपवर नेमका आरोप काय? जरांगे पाटील आक्रमक
| Updated on: Nov 13, 2023 | 11:49 AM

मुंबई, १३ नोव्हेंबर २०२३ | मनोज जरांगे पाटील यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय. डिस्चार्ड दिल्यानंतर त्यांनी सरकारने दिलेल्या २४ डिसेंबरच्या आश्वसानाची आठवण करून दिली. दरम्यान, बाहेर पडल्यानंतर त्यांचं ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आलंय. तर दुसरीकडे जालन्यातील एका गावात आंदोलकांच्या प्रवेश बंदीचं बॅनर फाडून मारहाणीचा प्रकार घडल्यानं नवीन वाद निर्माण झालाय. रूग्णलायातील डिस्चार्जनंतर त्यांना भेटणार्याची मोठी गर्दी झाल्याची पाहायला मिळाली. सरकारच्या आश्वासनानंतर जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं. त्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले. आता नुकतंच त्यांना डिस्चार्ज देण्यात आलाय. दोन दिवस ते गावात असणार आहे. मात्र तरी ते घराचा उंबरठा ओलांडणार नसल्याचे त्यांनी म्हटले. तर परभणीमध्ये रत्नाकर गुट्टे यांना मराठा आंदोलनामुळे गाव सोडून परतावं लागलंय. बघा नेमकं काय घडलं?

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.