Deepak Kesarkar : … तर आज ही वेळ आली नसती, दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांना काय दिला सल्ला?

VIDEO | उद्धव ठाकरे यांना कुणासोबतही युती करण्याचा अधिकार आहे. पक्षांतील लोकांना सांभाळलं असतं तर ही वेळ आली नसती, असे म्हणत मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तर स्वतःच्या पक्षातील सहकारी जर सांभाळले असते तर आज ही वेळ आली नसती, असेही ते म्हणाले.

Deepak Kesarkar : ... तर आज ही वेळ आली नसती, दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांना काय दिला सल्ला?
| Updated on: Oct 15, 2023 | 10:56 AM

मुंबई, १५ ऑक्टोबर २०२३ | उद्धव ठाकरे यांना कुणासोबतही युती करण्याचा अधिकार आहे. पक्षांतील लोकांना सांभाळलं असतं तर ही वेळ आली नसती, असे म्हणत मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. दीपक केसरकर म्हणले, कुणाबरोबर जावं हा ज्याच्या त्याचा प्रश्न आहे. स्वतःच्या पक्षातील सहकारी जर सांभाळले असते तर आज ही वेळ आली नसती. इतर पक्षांना सोबत घेण्याची काही आवश्यकता भासली नसती, असे म्हणत केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांना सल्ला दिलाय. एकत्र युती अनेक वर्ष राज्यावर राज्य करू शकली असती. ज्यावेळी पॉलिटिकल ऍडजस्टमेन्ट केली जाते तेव्हा ती राज्य जास्त काळ टिकत नाहीत आणि जनतेची सेवाही करू शकत नाही. त्यामुळे राज्याला एक स्थिर सरकारची आवश्यकता आहे आणि ते केवळ युतीच देऊ शकते, असेही ते म्हणाले.

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.