कंबर कसा … राज्यात महायुतीचं मिशन 48, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचना काय?

राज्यातील प्रत्येक जागा ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीच आहे. ती जिंकण्यासाठी कामाला लागा, तर महायुतीचा प्रत्येक उमेदवार आपलाच समजून भाजप कार्यकर्त्यांनी काम करावं, अशा सूचना मुंबईतील भाजपच्या बैठकीत वरिष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांना दिल्यात.

कंबर कसा ... राज्यात महायुतीचं मिशन 48, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचना काय?
| Updated on: Apr 01, 2024 | 2:10 PM

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात महायुतीच्या मिशन 48 साठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावं, अशा सूचना मुंबईतील भाजपच्या बैठकीतून क्लस्टर प्रमुखांना वरिष्ठ नेत्यांनी अशा प्रकारच्या सूचना दिल्या आहेत. तर राज्यातील प्रत्येक जागा ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीच आहे. ती जिंकण्यासाठी कामाला लागा, अशा सूचना मुंबईतील भाजपच्या बैठकीत वरिष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांना दिल्यात. तर महायुतीचा प्रत्येक उमेदवार आपलाच समजून भाजप कार्यकर्त्यांनी काम करावं. महायुतीचे प्रत्येक मेळावे विधानसभेत आयोजित करण्याचं नियोजन करावं. यासह ६ एप्रिल रोजी भाजप स्थापन दिन असल्याने प्रत्येक बुथवर कार्यक्रम करावे, मोदी सरकारने केलेली काम सर्व सामान्य मतदारांपर्यंत पोहचवा, अशा सूचनाही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्या आहेत.

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.