Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

किरीट सोमय्यांजवळ आता काही उरलं नाही, म्हणून दुसऱ्या माणसाला ठेवलंय

किरीट सोमय्यांजवळ आता काही उरलं नाही, म्हणून दुसऱ्या माणसाला ठेवलंय

| Updated on: Aug 17, 2022 | 5:11 PM

"महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे. या अतिवृष्टीत शेतकऱ्यांच आतोनात नुकसान झालेलं आहे. जवळजवळ 125 माणस या अतिवृष्टीत मृत्यूमुखी पडलेली आहेत"

मुंबई: “महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे. या अतिवृष्टीत शेतकऱ्यांच आतोनात नुकसान झालेलं आहे. जवळजवळ 125 माणस या अतिवृष्टीत मृत्यूमुखी पडलेली आहेत. महाराष्ट्रातल्या काही भागात पाऊस कमीच पडलाय. या पार्श्वभूमीवर सरकारने योग्य पावल उचलायला हवी होती. तात्काळ मदतीचा निर्णय घ्यायला हवा होता. पण मदत मिळाली नाही. केवळ घोषणा केल्या. त्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार नाही” अशी टीका आमदार भास्कर जाधव यांनी केली.

Published on: Aug 17, 2022 05:11 PM