लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली ‘ही’ निवडणूक पुढे ढकलली

विविध शिक्षक संघटनांनी मुंबई आणि नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केली होती. अशातच निवडणूक आयोगाकडून विधान परिषदेच्या 2 शिक्षक आणि 2 पदवीधर मतदारसंघांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली होती. ही निवडणूक येत्या 10 जून रोजी होणार होती पण आता ती लांबणीवर गेली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली
| Updated on: May 14, 2024 | 4:55 PM

सध्या राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. या निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगाकडून विधान परिषदेच्या 2 शिक्षक आणि 2 पदवीधर मतदारसंघांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली होती. ही निवडणूक येत्या 10 जून रोजी होणार होती पण आता ती लांबणीवर गेली आहे. विविध शिक्षक संघटनांनी मुंबई आणि नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केली होती. अखेर ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. 10 जूनला अनेक शाळा आणि शिक्षकांना सुट्टी आहे. त्यामुळे मतदानावर त्याचा परिणाम होऊ शकतो, असा शिक्षक संघटनांनी म्हटले होते. त्यामुळे ही निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केली जात होती. दरम्यान, निवडणूक आयोगाने शिक्षक संघटनांची ही मागणी मान्य केली असून विधान परिषदेच्या दोन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या आहेत.

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.