मनसे युती करणार? ‘हे’ प्रश्न विचारून राज ठाकरे यांनी जाणून घेतला पदाधिकाऱ्यांचा कल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षात युतीची चाचपणी सुरू केली आहे. मुंबईतील बांद्रा येथे सोमवारी झालेल्या बैठकीत यासंदर्भातील चर्चा झाल्याची माहिती आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी युतीसंदर्भात पदाधिकाऱ्यांना प्रश्न विचारत त्यांनी पदाधिकाऱ्यांचा कल जाणून घेतला आहे.

मनसे युती करणार? 'हे' प्रश्न विचारून राज ठाकरे यांनी जाणून घेतला पदाधिकाऱ्यांचा कल
| Updated on: Feb 22, 2024 | 1:53 PM

मुंबई, २२ फेब्रुवारी २०२४ : गेल्या काही दिवसांपासून मनसे हा युती करणार असल्याच्या चर्चा जोर धरताना दिसत आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षात युतीची चाचपणी सुरू केली आहे. लोकसभा मतदारसंघात निरीक्षकांच्या बैठकीत राज ठाकरे यांच्याकडून ही चाचपणी करण्यात आली आहे. मुंबईतील बांद्रा येथे सोमवारी झालेल्या बैठकीत यासंदर्भातील चर्चा झाल्याची माहिती आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी युतीसंदर्भात पदाधिकाऱ्यांना प्रश्न विचारत त्यांनी पदाधिकाऱ्यांचा कल जाणून घेतला आहे. एनडीएसोबत किंवा स्वबळावर निवडणुका लढवा, यावर मनसेच्या बहुतांश पदाधिकाऱ्यांनी पसंती दर्शवल्याचे पाहायला मिळाले. राज ठाकरे यांनी विचारलेल्या प्रश्नांमध्ये एनडीएसोबत निवडणूक लढवावी का? इंडिया आघाडीसोबत निवडणूक लढवावी का? किंवा स्वबळावर निवडणूक लढवावी का? निवडणूक लढवण्याबाबत काय वाटतं? अशा प्रश्नांचा यामध्ये समावेश होता.

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.