Modi 3.0 Cabinet : दिल्ली कुणावर मेहेरबान? कुणाला लागली लॉटरी, मोदी मंत्रिमंडळात कुणाची वर्णी तर कुणाचा पत्ता कट?

मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानतंर एनडीएच्या मित्रपक्षासह नव्या सरकारची सुरूवात झाली महाराष्ट्रातून दिल्लीत २०१९ ला कोणते मंत्री होते, यंदा त्यात कोणता बदल झाला? तर देशातील कोणते २० बडे नेते यंदा मंत्रिमंडळातून बाहेर आहेत. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट...

Modi 3.0 Cabinet : दिल्ली कुणावर मेहेरबान? कुणाला लागली लॉटरी, मोदी मंत्रिमंडळात कुणाची वर्णी तर कुणाचा पत्ता कट?
| Updated on: Jun 10, 2024 | 11:07 AM

मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानतंर एनडीएच्या मित्रपक्षासह नव्या सरकारची सुरूवात झाली आहे. मात्र गेल्या टर्म मधले २० चेहरे यंदा मंत्रिमंडळातून बाहेर आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील पाच जणांचा समावेश आहे. नारायण राणे यांचा विजय झाला पण मंत्रिपदासाठी संधी नाही. रावसाहेब दानवे गेल्या मंत्रिमंडळात मंत्री होते. मात्र यंदा पराभूत झाल्याने संधी नाही. कपिल पाटील हे पंचायत राज्यमंत्री होते. मात्र पराभूत झाल्याने मंत्रिमंडळात स्थान नाही. राज्यसभेतून मंत्री झालेले भागवत कराड अर्थराज्यमंत्री झाले पण यंदा त्यांना संधी मिळाली नाही आणि भारती पवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री होते मात्र यंदा पराभव झाल्याने मंत्रिमंडळात संधी नाही. महाराष्ट्रातून दिल्लीत २०१९ ला कोणते मंत्री होते, यंदा त्यात कोणता बदल झाला? तर देशातील कोणते २० बडे नेते यंदा मंत्रिमंडळातून बाहेर आहेत. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.