… तरीही पत्रव्यवहार करता? देवेंद्र फडणवीस यांच्या ‘त्या’ पत्रावर संजय राऊत यांचा खोचक टोला

देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक आणि अजित पवार यांनाच थेट सभागृहात उभं राहून सांगावं, असाही हल्लाबोल केला आहे. नवाब मलिक यांच्यावर बोलतात मग प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत तुमची भूमिका काय? असा सवालही संजय राऊत यांनी भाजपसह देवेंद्र फडणवीस यांना केलाय

... तरीही पत्रव्यवहार करता? देवेंद्र फडणवीस यांच्या 'त्या' पत्रावर संजय राऊत यांचा खोचक टोला
| Updated on: Dec 08, 2023 | 1:24 PM

मुंबई, ८ डिसेंबर २०२३ : राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू असताना सभागृहामध्ये बाजू-बाजूला बसता तरीही पत्रव्यवहार करतात, असे म्हणत संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यासंदर्भात अजित पवार यांना लिहिलेल्या पत्रावर खोचक टोला लगावला आहे. पुढे ते असेही म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक आणि अजित पवार यांनाच थेट सभागृहात उभं राहून सांगावं, असाही हल्लाबोल केला आहे. नवाब मलिक यांच्यावर बोलतात मग प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत तुमची भूमिका काय? असा सवालही संजय राऊत यांनी भाजपसह देवेंद्र फडणवीस यांना केला आहे. तर मलिक यांचे दाऊदशी संबंध होते. देशद्रोह्याशी संबंध असलेल्यांसोबत आम्ही बसू शकत नाही, असा इशाराच फडणवीस यांनी अजित पवार यांना पत्राद्वारे दिला आहे. फडणवीस यांच्या या विधानाची संजय राऊत यांनी टेर उडवली आहे.

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.