My India My life Goal | पाण्याची बचत बनली काळाची गरज, मागणी झपाट्याने वाढतेय

प्रत्येकाने पाण्याची बचत करणे गरजेचे बनले आहे. आगामी काळात पाण्याची मागणी झपाट्याने वाढत असून 2050 पर्यंत पाण्याची मागणी 55 टक्क्यांनी वाढणार आहे.

My India My life Goal | पाण्याची बचत बनली काळाची गरज, मागणी झपाट्याने वाढतेय
| Updated on: Aug 09, 2023 | 1:00 PM

My india My Life Goal | जगभरात झपाट्याने बिघडत चाललेल्या वातावरणामुळे सर्वसामान्यांचे जीवनमान खालावत चालले आहे. लोकांना उदरनिर्वाहासाठी खूप संघर्ष करावा लागतो. पृथ्वीवरील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाने पाण्याची बचत करणे गरजेचे बनले आहे. आगामी काळात पाण्याची मागणी झपाट्याने वाढत असून 2050 पर्यंत पाण्याची मागणी 55 टक्क्यांनी वाढणार आहे. शाळा असो, कॉलेज असो की ऑफिस, पाण्याची बचत करावीच लागेल.

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.