जे काही सरकारमध्ये सुरुये, त्याला दुरुस्त करण्याची वेळ आलीये : नाना पटोले
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हे जे काही सरकार मध्ये सुरु आहे,त्याला दुरुस्त करण्याची वेळ आली असून 10 मार्च नंतर सरकार दुरुस्त करतोय, असे मोठे व्यक्तव्य केलंय.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हे जे काही सरकार मध्ये सुरु आहे,त्याला दुरुस्त करण्याची वेळ आली असून 10 मार्च नंतर सरकार दुरुस्त करतोय, असे मोठे व्यक्तव्य केलंय. नाना पटोले यांनी भंडाऱ्यात काँग्रेस द्वारे आयोजित कार्यक्रमात केले आहे. नाना पटोलेंच्या सूचक वक्तव्यामुळे राजकीय जाणकारांचा भुवया उंचावल्या असून 10 मार्च नंतर नांना पटोले मोठ्या राजकीय भूकंप आणनार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहे. 5 राज्याच्या निवडणुका असून माझे सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्याशी बोलणं झालं आहे, असं नाना पटोले म्हणाले.
Latest Videos

बीड पोलिसांच्या वर्दीवर आता आडनाव दिसणार नाही! कारण...

पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यानं मृत्यूला कवटाळल, 3 पानांची सुसाईड नोट अन्

बारावीच्या 175 उत्तरपत्रिका शिक्षिकेच्याच घरी जळाल्या, व्हिडीओ व्हायरल

'..गरज काय? औरंगजेबाची कबर नष्ट करा', शिवसेनेच्या खासदाराची मोठी मागणी
