Eknath Khadse : मंत्री असताना दमडी दिली नाही, बुटानं हाणलं पाहिजे, एकनाथ खडसे यांचा कुणावर निशाणा?

मंत्री गिरीश महाजन यांच्यावर सातत्याने टीका करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी आज पुन्हा शाब्दिक हल्ला चढवला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेतकरी आक्रोश मेळाव्यात बोलत असताना एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर नाव न घेता लक्ष्य केले

Eknath Khadse : मंत्री असताना दमडी दिली नाही, बुटानं हाणलं पाहिजे, एकनाथ खडसे यांचा कुणावर निशाणा?
| Updated on: Dec 01, 2023 | 3:53 PM

जळगाव, १ डिसेंबर २०२३ : गेल्या काही दिवसांपासून मंत्री गिरीश महाजन यांच्यावर सातत्याने टीका करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी आज पुन्हा शाब्दिक हल्ला चढवला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेतकरी आक्रोश मेळाव्यात बोलत असताना एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर नाव न घेता लक्ष्य केल्याचे पाहायला मिळाले. जळगाव जिल्ह्यात तीन-तीन मंत्री असताना कोणते धरण पूर्ण केलं? असा सवाल करत त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. एकनाथ खडसे म्हणाले, जे धरण दिसत आहेत ते काम नाथाभाऊने पूर्ण केलं. दहा वर्ष झाले मंत्री आहेत, पण पाडळसरे धरणाचं काम करण्यासाठी एक दमडीही दिली नाही. मंत्री असताना दमडी दिली नाही,त्यांना बुटाने मारले पाहिजे, असा शब्दात प्रत्यक्ष नाव न घेता एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला आहे.

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.