ज्यांनी पोरासारखं वागवलं तिचं कुंकू तुम्ही पुसायला निघाला, जितेंद्र आव्हाड कुणावर भडकले?

कोणी सांगेल शेवटची निवडणूक आहे, आमकच आहे, तमकच आहे, पण ती शेवटची निवडणूक कधी होणार ते मला माहिती नाही. पण सतत असं सांगितलं जातं. तुम्ही भावनिक होऊ नका, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं. अजित पवार यांनी केलेल्या या वक्तव्याचा उल्लेख करत आव्हाडांनी घेतला खरपूस समाचार

ज्यांनी पोरासारखं वागवलं तिचं कुंकू तुम्ही पुसायला निघाला, जितेंद्र आव्हाड कुणावर भडकले?
| Updated on: Feb 04, 2024 | 5:37 PM

मुंबई, ४ फेब्रुवारी २०२४ : शेवटची निवडणूक सांगून मते मागतील, पण तुम्ही भावनिक होऊ नका, असं आवाहन करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांना टोला लगावला. कोणी सांगेल शेवटची निवडणूक आहे, आमकच आहे, तमकच आहे, पण ती शेवटची निवडणूक कधी होणार ते मला माहिती नाही. पण सतत असं सांगितलं जातं. तुम्ही भावनिक होऊ नका, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं. अजित पवार यांनी केलेल्या या वक्तव्याचा उल्लेख करत शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी समाचार घेत अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली. तुम्ही जर शरद पवार कधी मरताय याची वाट पाहत असाल तर तुमच्या सारखं कृतघ्न कुणी नाही. शरद पवार कधी मरताय, त्यांची ही शेवटची निवडणूक असेल का? शरद पवार तुम्हाला भावनिक करतील…अरे काय बोलताय? असा सवाल करत जितेंद्र आव्हाड यांनी नाव न घेता अजित पवार यांच्यावर हल्लाबोल चढवला.

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.