विधानसभा निवडणुका जवळ आल्यात, मराठा समाजाला त्रास देणाऱ्यांना… जरांगे पाटलांचा इशारा काय?

राज्य सरकारने लवकरात लवकर सगे-सोयऱ्यांची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. दरम्यान, या मागणीकडे सरकारने दुर्लक्ष करू नये, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी दिला आहे. बघा नेमका काय दिला इशारा?

विधानसभा निवडणुका जवळ आल्यात, मराठा समाजाला त्रास देणाऱ्यांना... जरांगे पाटलांचा इशारा काय?
| Updated on: Jun 10, 2024 | 10:38 AM

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. राज्य सरकारने लवकरात लवकर सगे-सोयऱ्यांची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. दरम्यान, या मागणीकडे सरकारने दुर्लक्ष करू नये, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. तर सगे-सोयऱ्यांबद्दलच्या अधिसूचनेसंदर्भात सरकारमध्ये चर्चा सुरू आहे. मार्ग कढण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. दरम्यान मराठा समाजाला त्रास देणाऱ्या नेत्यांना विधानसभा निवडणुकीत पाडणार असल्याचा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला आहे. भाजपने मराठा समाजाला आरक्षण दिलं त्यांच्यावर टीका तर ज्यांनी विरोध केला त्यांचं मनोज जरांगे पाटील गुणगान गात असल्याचा हल्लाबोल गिरीश महाजन यांनी म्हटलं. बघा नेमकं काय सुरू आहे आरोप-प्रत्यारोप?

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.