Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावरील अपघात म्हणजे सरकारने केलेली हत्या, कुणी केला हल्लाबोल?

VIDEO | छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर येथे समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातावरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाष्य केले आहे. समृद्धी महामार्गावर अपघात नाही तर सरकारने केलेल्या हत्या आहेत, असे म्हणत अंबादास दानवे यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे.

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावरील अपघात म्हणजे सरकारने केलेली हत्या, कुणी केला हल्लाबोल?
| Updated on: Oct 15, 2023 | 11:41 AM

छत्रपती संभाजीनगर, १५ ऑक्टोबर २०२३ | छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर येथे समृद्धी महामार्गावर काल रात्री भीषण अपघात झाला आहे. यावरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाष्य केले आहे. समृद्धी महामार्गावर अपघात नाही तर सरकारने केलेल्या हत्या आहेत, असे म्हणत अंबादास दानवे यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. तर आरटीओ अधिकाऱ्यामुळे झालेल्या या अपघातात आरटीओ अधिकाऱ्यांवर हत्येचा गुन्हा दाखल करा, अशी थेट मागणी अंबादास दानवे यांनी सरकारकडे केली आहे. अपघात नाही तर सरकारने खून केले आहेत. आरटीओच्या पाठलागामुळे हा अपघात झाला आहे. त्यामुळे आरटीच्या अधिकाऱ्यावर कलम ३०२ नुसार हत्येचा गुन्हा दाखल करा, असे म्हणत अंबादास दानवे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. मी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे, असे म्हणत अंबादास दानवे यांनी त्या आरटीओ अधिकाऱ्यांना चांगलंच फटकारलं आहे.

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.