हंडाभर पाण्यासाठी जीवाचं रान, विहिरीतून पाणी मिळवण्यासाठी जीवघेणी चढाओढ

पेठ तालूक्यातील काहनडोळपाडा गावातील सार्वजनिक विहिरीवर पाण्यासाठी महिलांसह पुरुषांची पाणी मिळवण्यासाठी दिवसा गर्दी होतच असते. मात्र आता तर रात्रीच्या वेळेस सुध्दा महिला हंडाभर पाण्यासाठी या विहिरीवर धाव घेत पाणी मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहायला दिसत आहे.

हंडाभर पाण्यासाठी जीवाचं रान, विहिरीतून पाणी मिळवण्यासाठी जीवघेणी चढाओढ
| Updated on: May 29, 2024 | 1:27 PM

नाशिक जिल्ह्यातील आदिवासी पट्ट्यातील पेठ तालुक्यातील जनतेला भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. सर्वात जास्त पाऊस या तालुक्यात पडत असला तरी उन्हाळा सुरु होताच या तालुक्यातील जनतेला पाण्यासाठी रानोमाळ भटकावे लागत आहे. पेठ तालूक्यातील काहनडोळपाडा गावातील सार्वजनिक विहिरीवर पाण्यासाठी महिलांसह पुरुषांची पाणी मिळवण्यासाठी दिवसा गर्दी होतच असते. मात्र आता तर रात्रीच्या वेळेस सुध्दा महिला हंडाभर पाण्यासाठी या विहिरीवर धाव घेत पाणी मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहे.अशीच परिस्थिती नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात सध्या पहावयास मिळत असून जो पर्यंत दमदार पाऊस होत नाही तो पर्यंत नागरीकांना पाण्यासाठी अशीच कसरत करायची वेळ येणार आहे. मात्र तूर्तास तरी विहिरीतून पाणी मिळवण्यासाठी जीवघेणी चढाओढ या महिलांची पाहायला मिळत आहे.

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.