देशात पुन्हा मोदीच येणार? महायुती की मविआ कोण जिंकणार? प्रशांत किशोर यांचं मोठं भाकीत काय?

२०१९ मध्ये एकट्या भाजपला ३०३ जागा मिळाल्या होत्या आणि यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ३०० जागा भाजपला मिळतील आसा दावाच प्रशांत किशोर यांनी केलाय. इकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी आतापर्यंत भाजपचं विजयी झाली असून विरोधक पराभूत झाल्याचं म्हटलं आहे

देशात पुन्हा मोदीच येणार? महायुती की मविआ कोण जिंकणार? प्रशांत किशोर यांचं मोठं भाकीत काय?
| Updated on: May 22, 2024 | 11:56 AM

आतापर्यंत देशात लोकसभा निवडणूक पाच टप्प्यात ४२८ जागांवर मतदान झालंय. अशाचत प्रसिद्ध राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे. भाजपला ३०० जागा मिळतील असं भाकितच त्यांनी केलं आहे. ‘मला असं वाटतंय की, मोदी सरकार पुन्हा येणार. गेल्या वेळी जेवढ्या जागा मिळाल्या होत्या तितक्याच जागा भाजपला मिळतील किंवा त्याहूनही चांगलं प्रदर्शन भाजपचं असेल. मोदींवर जनता निराश असेल पण राग नाही. त्यामुळे ३०० जागा भाजपला मिळू शकतात.’, असा दावा प्रशांत किशोर यांनी केलाय. तर २०१९ मध्ये एकट्या भाजपला ३०३ जागा मिळाल्या होत्या आणि यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ३०० जागा भाजपला मिळतील आसा दावाच प्रशांत किशोर यांनी केलाय. इकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी आतापर्यंत भाजपचं विजयी झाली असून विरोधक पराभूत झाल्याचं म्हटलं. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.