अभिषेक घोसाळकरांच्या हत्येचं कारण काय?; स्वत:वर गोळीबार करत गुंड मॉरिसची आत्महत्या

मॉरिस नावाच्या एका व्यक्तीने अभिषेक घोसाळकर यांना एका कार्यक्रमात बोलावलं. दरम्यान, मॉरिसने घोसाळकर यांना आपल्या ऑफिसमध्ये बोलवून फेसबूक लाईव्ह देखील केलं. या लाईव्हनंतर मॉरिसने घोसाळकरांवर गोळ्या झाल्यानंतर स्वतःवरही गोळ्या झाडल्यात.

अभिषेक घोसाळकरांच्या हत्येचं कारण काय?; स्वत:वर गोळीबार करत गुंड मॉरिसची आत्महत्या
| Updated on: Feb 09, 2024 | 12:13 PM

मुंबई, ९ फेब्रुवारी, २०२४ : ठाकरे गटाचे अभिषेक घोसाळकर यांची हत्या करण्यात आली आहे. पूर्व वैमनस्यातून अभिषेक घोसाळकरांची गुंड मॉरिसने हत्या केली आहे. दहिसरमध्ये ठाकरे गटाचे माजी नगरसेवर अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आलाय. मॉरिस नावाच्या एका व्यक्तीने अभिषेक घोसाळकर यांना एका कार्यक्रमात बोलावलं. दरम्यान, मॉरिसने घोसाळकर यांना आपल्या ऑफिसमध्ये बोलवून फेसबूक लाईव्ह देखील केलं. या लाईव्हनंतर मॉरिसने घोसाळकरांवर गोळ्या झाल्यानंतर स्वतःवरही गोळ्या झाडल्यात. यानंतर या घटनेमध्ये अभिषेक घोसाळकर आणि मॉरिसचाही मृत्यू झाला. वर्षभरापूर्वी अभिषेक घोसाळकर आणि मॉरिसमध्ये वाद झाला होता. गुंड मॉरिसला बलात्काराच्या गुन्ह्यातही अटक करण्यात आली होती. बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्यात घोसाळकरांचा हात असल्याच्या रागातून गुंड मॉरिसकडून गोळीबार करण्यात आला. बघा नेमकं काय आहे प्रकरण?

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.