RSS Mohan Bhagwat : त्यावेळी समाजात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न, मोहन भागवत यांचे सरकारला खडेबोल

वर्षभरापासून मणिपूर शांतीची वाट पाहतंय, असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलंय... लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू असताना या प्रचारावेळी समाजात द्वेष निर्माण कऱण्याचा मोठा प्रयत्न झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाबतीतही चुकीचा प्रचार केला गेला, मोहन भागवत म्हणाले.

RSS Mohan Bhagwat : त्यावेळी समाजात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न, मोहन भागवत यांचे सरकारला खडेबोल
| Updated on: Jun 11, 2024 | 5:48 PM

वर्षभरापासून मणिपूर शांतीची वाट पाहतंय, असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. तर प्राथमिकता देऊन मणिपूरबाबत विचार करणं हे कर्तव्य असल्याचेही मोहन भागवत म्हणाले. असं वक्तव्य करत मोहन भागवत यांनी सरकारला एकप्रकारे चांगलेच खडेबोल सुनावले आहे. लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू असताना या प्रचारावेळी समाजात द्वेष निर्माण कऱण्याचा मोठा प्रयत्न झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाबतीतही चुकीचा प्रचार केला गेला, मोहन भागवत म्हणाले. इतकंच नाहीतर ते पुढे असेही म्हणाले, सत्ताधारी आणि विरोधकांनी सहमतीच्या राजकारणावर लक्ष द्यावे, असा सल्लाही मोहन भागवत यांनी यावेळी दिल्याचे पाहायला मिळाले. बघा नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.