शिंदे गट आता फक्त 2-4 महिन्यांपुरताच, ठाकरे गटाच्या नेत्याची भविष्यवाणी

तर विधानसभेपर्यंत हा पक्ष राहील असं वाटत नाही, असे म्हणत अंबादास दानवे यांनी शिंदे गटासंदर्भात भविष्यवाणीच केली. तर रामटेक आणि हिंगोलीमध्ये शिंदे गटाचा पत्ता कट झाल्याचे म्हणत टीकाही केली. अंबादास दानवे यांनी केलेल्या टीकेवर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी पलटवार केलाय

शिंदे गट आता फक्त 2-4 महिन्यांपुरताच, ठाकरे गटाच्या नेत्याची भविष्यवाणी
| Updated on: Apr 04, 2024 | 5:41 PM

एकनाथ शिंदे यांचा पक्ष फक्त दोन चार महिन्यांचाच आहे, असे म्हणत ठाकरे गटाते नेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तर विधानसभेपर्यंत हा पक्ष राहील असं वाटत नाही, असे म्हणत अंबादास दानवे यांनी शिंदे गटासंदर्भात भविष्यवाणीच केली. तर रामटेक आणि हिंगोलीमध्ये शिंदे गटाचा पत्ता कट झाल्याचे म्हणत टीकाही केली. ठाकरे गटाते नेते अंबादास दानवे यांनी केलेल्या टीकेवर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी पलटवार केलाय. ‘2 ते 4 महिन्यानंतर ठाकरे गटाला उमेदवार काय कार्यकर्ता देखील मिळणार नाही. लाखोंच्या होणाऱ्या सभा आता हजारोंवर आल्यात अशी सध्याची परिस्थिती आहे’, असे संजय शिरसाट यांनी म्हटले तर काही दिवसांनी ठाकरे गटाचे नेते गल्लीत फिरताना दिसतील, असा खोचक टोलाही संजय शिरसाट यांनी लगावला आहे.

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.