भेटता कसले, हिम्मत असेल तर राजीनामा द्या; नीट प्रकरणावरून जितेंद्र आव्हाडांचं अजितदादांना खुलं आव्हान

नीट प्रकरणावरून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हे चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. इतकंच नाहीतर जितेंद्र आव्हाड यांनी थेट अजित पवार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. नीट वरून एकतर राजीनामा मागा किंवा राजीनामा द्या,...

भेटता कसले, हिम्मत असेल तर राजीनामा द्या; नीट प्रकरणावरून जितेंद्र आव्हाडांचं अजितदादांना खुलं आव्हान
| Updated on: Jun 26, 2024 | 5:08 PM

देशात सध्या नीट परीक्षा घोटाळ्याचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. नीट प्रकरणावरून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हे चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. इतकंच नाहीतर जितेंद्र आव्हाड यांनी थेट अजित पवार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. नीट वरून एकतर राजीनामा मागा किंवा राजीनामा द्या, असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. तर “अजित पवारांनी पत्रकार परिषद घेतली. मुंबई-पुण्यातील नीटच्या विद्यार्थ्यांची भेट घेणार आहे, असं ते म्हणाले. भेट कसली घेता? तुम्ही त्या सरकारमध्ये सहभागी आहात. तुमच्या मित्र पक्षांचे मंत्री आहेत. केंद्रातील मंत्र्याचा राजीनामा मागा, नाहीतर तुम्ही राजीनामा द्या” अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली. “भेटता कसले, हिम्मत असेल तर राजीनामा द्या. वरच्या सरकारला वठणीवर आणा” असं जितेंद्र आव्हाड अजित पवारांना म्हणाले.

Follow us
या तिघांचं मिठंना, आमच्याकडं अजून...जागा वाटपावर काय म्हणाले जानकर?
या तिघांचं मिठंना, आमच्याकडं अजून...जागा वाटपावर काय म्हणाले जानकर?.
लाडकी बहीण योजनेवर राज यांची टीका, म्हणाले की जानेवारीत पगार द्यायला
लाडकी बहीण योजनेवर राज यांची टीका, म्हणाले की जानेवारीत पगार द्यायला.
मुंबईत हायअलर्ट, मंदिरांसह सर्व महत्वाच्या ठिकाणांच्या सुरक्षेत वाढ
मुंबईत हायअलर्ट, मंदिरांसह सर्व महत्वाच्या ठिकाणांच्या सुरक्षेत वाढ.
गद्दारी पचवण्याचा..... केदार दिघे धर्मवीर-2 बद्दल म्हणाले की...
गद्दारी पचवण्याचा..... केदार दिघे धर्मवीर-2 बद्दल म्हणाले की....
रेशनवर प्लास्टीक तांदुळ? खासदार प्रणिती शिंदे यांचा आरोप, काय प्रकरण?
रेशनवर प्लास्टीक तांदुळ? खासदार प्रणिती शिंदे यांचा आरोप, काय प्रकरण?.
'गिरीशभाऊ गुटखा खात नाही, दारु पित नाही, त्यांना एकच सवय..,'- नाथाभाऊ
'गिरीशभाऊ गुटखा खात नाही, दारु पित नाही, त्यांना एकच सवय..,'- नाथाभाऊ.
ही सुरुवात आहे, गुलाल उधळलाय... मोठ्या विजयानंतर काय म्हणाले आदित्य?
ही सुरुवात आहे, गुलाल उधळलाय... मोठ्या विजयानंतर काय म्हणाले आदित्य?.
आनंद दिघेंना मारलं गेलं हे अख्खा ठाणे जिल्हा जाणतो, कोणी केला आरोप ?
आनंद दिघेंना मारलं गेलं हे अख्खा ठाणे जिल्हा जाणतो, कोणी केला आरोप ?.
विद्यापीठ सिनेट निवडणूक : सर्व उमेदवार विजयी, संजय राऊत म्हणाले की....
विद्यापीठ सिनेट निवडणूक : सर्व उमेदवार विजयी, संजय राऊत म्हणाले की.....
माजी आमदार राजन पाटील यांची सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवड
माजी आमदार राजन पाटील यांची सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवड.