अजितदादांनी केलेल्या ‘त्या’ दाव्यातील शरद पवार यांनी हवाच काढली अन् विश्वासार्हतेवरच केला सवाल

कर्जत येथील मेळाव्यातून अजित पवार यांनी मोठे गौप्यस्फोट करून शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता. मात्र २४ तासांच्या आतच शरद पवार यांनी प्रत्युत्तर देत अजित पवार यांच्या विश्वासार्हतेवर सवाल उपस्थित केले आहे. बघा काय म्हणाले शरद पवार?

अजितदादांनी केलेल्या 'त्या' दाव्यातील शरद पवार यांनी हवाच काढली अन् विश्वासार्हतेवरच केला सवाल
| Updated on: Dec 03, 2023 | 12:10 PM

मुंबई, ३ डिसेंबर २०२३ : कर्जत येथील मेळाव्यातून अजित पवार यांनी मोठे गौप्यस्फोट करून शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता. मात्र २४ तासांच्या आतच शरद पवार यांनी प्रत्युत्तर देत अजित पवार यांच्या विश्वासार्हतेवर सवाल उपस्थित केले आहे. अजित पवार सत्य बोलतात हे कशावरून? असा सवाल उपस्थित केलाय. अध्यक्षपदाचा राजीनामा देतो, सरकारमध्ये जा…असं शरद पवार यांनी सांगितल्याचे म्हणत अजितदादांनी एकच खळबळ उडवली आहे. मात्र अजित पवार यांच्या दाव्यातील हवा काढण्याचा प्रयत्न शरद पवार यांनी केला आहे. अटल बिहारी वाजपेयी असताना २००४ पासून भाजपसोबत जाण्याच्या चर्चा सुरू होत्या, मात्र प्रमोद महाजन यांनी बाळासाहेबांना सांगितलं आणि युती होऊ शकली नाही. असा गौप्यस्फोट प्रफुल्ल पटेल यांनी केला. बघा या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.