अशोक चव्हाण जास्त दिवस… शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्यानं पूर्वीच काय केलं होतं भाकित?

अशोक चव्हाण यांचा हा राजीनामा काँग्रेससाठी मोठा धक्काच असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, काँग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी मोठं वक्तव्य केले आहे.

अशोक चव्हाण जास्त दिवस... शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्यानं पूर्वीच काय केलं होतं भाकित?
| Updated on: Feb 12, 2024 | 2:03 PM

मुंबई, १२ फेब्रुवारी २०२४ : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण यांचा हा राजीनामा काँग्रेससाठी मोठा धक्काच असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, काँग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी मोठं वक्तव्य केले आहे. ‘अशोक चव्हाण जास्त दिवस कॉंग्रेसमध्ये राहणार नाही. यासंदर्भात मी पूर्वीच भाकित केलं होतं. आता जास्तीत जास्त ते लोकसभा निवडणूक पार पाडतील. काँग्रेसमध्ये जे नाराज आहेत ते सर्वच आता पक्षातून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहेत. तर आता महाराष्ट्राची जी कमिटी केली आहे, ती निवड समिती ५२ लोकांची आहे. राज्यात ४८ जागा लढवायच्या त्यात आघाडी करायची त्याची निवड करण्यासाठी ५२ लोकं…यावरून दिसून येतं की यांच्यात सारं अलबेल आहे. ‘

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.