Special Report | कोरोना संकटात महाराष्ट्रातील ‘या’ 6 जिल्ह्यांनी चिंता वाढवली!
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मात्र कोरोनाची स्थिती गंभीर बनत असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यातील 6 जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येसह मृत्यूच्या संख्येतही मोठी वाढ होत आहे.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना दुसरीकडे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मात्र कोरोनाची स्थिती गंभीर बनत असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यातील 6 जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येसह मृत्यूच्या संख्येतही मोठी वाढ होत आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज कोल्हापुरात जात कोरोना स्थितीचा आढावा घेतला. दरम्यान, राज्यातील कोणत्या 6 जिल्ह्यांत कोरोनाची स्थिती गंभीर बनलीय, पाहूया
Latest Videos

पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल

दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय

साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा

मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?
