संपूर्ण राष्ट्रवादी पक्ष महायुतीसोबत! राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी काय केला दावा?

VIDEO | राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे शंका व्यक्त करत म्हणाले, 'काही लोकांची पाऊलं एनडीएकडे वळताय, अशी शंका आहे. तर विरोधकांची आघाडी इंडिया किती एकत्र पाहते हे पाहणं आवश्यक आहे'

संपूर्ण राष्ट्रवादी पक्ष महायुतीसोबत! राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी काय केला दावा?
| Updated on: Aug 25, 2023 | 3:29 PM

पुणे, २५ ऑगस्ट २०२३ | शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार हे आमचे नेते असल्याचे विधान केले आहे. शरद पवार यांच्या या विधानानंतर कुणीही संभ्रमात राहण्याची गरज नाही. तर संपूर्ण राष्ट्रवादी पक्ष महायुतीसोबत आहे, असा मोठा दावा आज राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पुण्यात केला. तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे का? असा प्रश्न विचारताच उदय सामंत म्हणाले, दुसऱ्या पक्षावर बोलण्याचा मला अधिकार नाही. मी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम केले आहे. पक्ष सोडल्यानंतर नेत्यांवर तोंडसूख घेणाऱ्या नेत्यांपैकी मी नाही. अजित पवार हे आमचे व राज्यातील महत्त्वपूर्ण नेते आहेत. काही लोकांची पाऊलं एनडीएकडे वळताय, अशी शंका आहे. तर विरोधकांची आघाडी इंडिया किती एकत्र पाहते हे पाहणं आवश्यक आहे, असेही उदय सामंत म्हणाले.

Follow us
रायगडाच्या सर्व वाटा बंद, पायऱ्यांवरुन पाण्याचे लोट, सरकारचा निर्णय
रायगडाच्या सर्व वाटा बंद, पायऱ्यांवरुन पाण्याचे लोट, सरकारचा निर्णय.
जरांगेंनी केली चंद्रकांतदादांची नक्कल,'म्हणाले फडणवीस साहेब त्यांना...
जरांगेंनी केली चंद्रकांतदादांची नक्कल,'म्हणाले फडणवीस साहेब त्यांना....
विधान परिषद निवडणूकीत दगाफटका होण्याची भीती, आमदारांची हॉटेलवारी
विधान परिषद निवडणूकीत दगाफटका होण्याची भीती, आमदारांची हॉटेलवारी.
'शिवप्रेमींची फसवणूक...खरी वाघनखं येथे आहेत - इतिहास अभ्यासक इंद्रजीत
'शिवप्रेमींची फसवणूक...खरी वाघनखं येथे आहेत - इतिहास अभ्यासक इंद्रजीत.
परब म्हणाले तुम्हाला असं म्हटलं तर ?, उपसभापतींची मग अखेर दीलगिरी....
परब म्हणाले तुम्हाला असं म्हटलं तर ?, उपसभापतींची मग अखेर दीलगिरी.....
'मुंबईकरांनी आपली काळजी घ्यावी, कारण...,' काय म्हणाले होसाळीकर
'मुंबईकरांनी आपली काळजी घ्यावी, कारण...,' काय म्हणाले होसाळीकर.
म्हणून मुंबई तुंबली, काय म्हणाले अजित पवार, ग्लोबल वार्मिंग..आणि काय
म्हणून मुंबई तुंबली, काय म्हणाले अजित पवार, ग्लोबल वार्मिंग..आणि काय.
राजापूरात पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका, पोलीसांचे रेस्क्यू ऑपरेशन
राजापूरात पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका, पोलीसांचे रेस्क्यू ऑपरेशन.
मुंबईची झाली तुंबई, मुख्यमंत्र्यांनी घेतला कंट्रोल रुमचा ताबा
मुंबईची झाली तुंबई, मुख्यमंत्र्यांनी घेतला कंट्रोल रुमचा ताबा.
पुण्यात पुन्हा 'हिट एण्ड रन',रात्री दोघा बिट मार्शलना धडक, एकाचा बळी
पुण्यात पुन्हा 'हिट एण्ड रन',रात्री दोघा बिट मार्शलना धडक, एकाचा बळी.