Team India Victory Parade : वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाची विजयी मिरवणूक कुठून किती वाजता निघणार? असा असेल संपूर्ण कार्यक्रम

T20 World Cup 2024 Winning Team Indias Victory Parade : टीम इंडियाचे मायदेशी स्वागत झाल्यानंतर खेळाडूंनी आधी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. त्यानंतर संध्याकाळी मुंबईत टीम इंडिया खेळाडूंची व्हिक्ट्री परेड निघणार आहे. दुपारी ४ वाजता मुंबई विमानतळावर टीम इंडियाचं आगमन होणार आहे. मुंबई टीम इंडियाची विजयी मिरवणूक एका मोकळ्या बसमधून निघणार आहे.

Team India Victory Parade : वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाची विजयी मिरवणूक कुठून किती वाजता निघणार? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
| Updated on: Jul 04, 2024 | 1:28 PM

T20 वर्ल्ड कप विजेती टीम इंडिया मुंबईत दाखल झाली आहे. टीम इंडियाचे मायदेशी स्वागत झाल्यानंतर खेळाडूंनी आधी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. त्यानंतर संध्याकाळी मुंबईत टीम इंडिया खेळाडूंची व्हिक्ट्री परेड निघणार आहे. दुपारी ४ वाजता मुंबई विमानतळावर टीम इंडियाचं आगमन होणार आहे. मुंबई टीम इंडियाची विजयी मिरवणूक एका मोकळ्या बसमधून निघणार आहे. ही बस व्हिक्ट्री परेडसाठी सज्ज आहे. मरीन ड्राईव्हवर १ किलोमीटरपर्यंत टीम इंडियाची विजयी मिरवणूक असून संध्याकाळी ५ ते ७ पर्यत दोन तास ही मिरवणूक असणार आहे. या विजयी मिरवणुकीनंतर वानखेडे स्टेडियममध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. तर यावेळी रोहित शर्मा बीसीसीआयचे सचिव जय शाहांकडे वर्ल्डकपची ट्रॉफी सुपूर्द करणार आहे.

Follow us
आमदार अपात्र प्रकरणात सुप्रीम कोर्टात निकाल, काय म्हणतात वकील
आमदार अपात्र प्रकरणात सुप्रीम कोर्टात निकाल, काय म्हणतात वकील.
माझा 'रन रेट' चांगलाय, पुढच्या लोकसभेला येथूनच लढतो - महादेव जानकर
माझा 'रन रेट' चांगलाय, पुढच्या लोकसभेला येथूनच लढतो - महादेव जानकर.
T20 वर्ल्ड कप परेड :'एवढी मोठी गर्दी पाहून हृदय...,' काय म्हणाले पोलीस
T20 वर्ल्ड कप परेड :'एवढी मोठी गर्दी पाहून हृदय...,' काय म्हणाले पोलीस.
निलेश लंके यांचे हमीभावासाठी आंदोलन, पत्नी आणि आईने चुल पेटविली
निलेश लंके यांचे हमीभावासाठी आंदोलन, पत्नी आणि आईने चुल पेटविली.
'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजने संदर्भात मंत्री तटकरे यांनी दिले आदेश
'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजने संदर्भात मंत्री तटकरे यांनी दिले आदेश.
'मराठ्यांनो आरक्षण मिळेपर्यंत मला...,'अश्रू गाळीत मनोज जरांगे म्हणाले
'मराठ्यांनो आरक्षण मिळेपर्यंत मला...,'अश्रू गाळीत मनोज जरांगे म्हणाले.
'नागपूरात जपानचा सेमी कंडक्टरचा प्रकल्प...,' काय म्हणाले नितीन गडकरी
'नागपूरात जपानचा सेमी कंडक्टरचा प्रकल्प...,' काय म्हणाले नितीन गडकरी.
'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेचे नाव चंद्रकांत पाटील यांनी असं घेतलं..
'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेचे नाव चंद्रकांत पाटील यांनी असं घेतलं...
'वेळ कशी कोणावर येते...,' क्लीन चिटवर काय म्हणाले रवींद्र वायकर
'वेळ कशी कोणावर येते...,' क्लीन चिटवर काय म्हणाले रवींद्र वायकर.
आगे आगे देखो होता है क्या,, जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
आगे आगे देखो होता है क्या,, जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा.