लोकसभेत भाजपने 100 जागा ओरबडल्यात, राऊतांचा गंभीर आरोप; आयोगाच्या कारभारावरही ठेवलं बोट

लोकसभा निवडणुकीत भाजपने १०० हून अधिक जागा दबावाने ओरबडल्यात, असं संजय राऊत म्हणाले. लोकसभा निवडणुकीत मुंबईसह देशात किमान ६० ते ७० ठिकाणी तांत्रिक घोटाळे करून भाजपने विजय मिळवल्याचा आरोप संजय राऊत यांनी सामनातून केला. बघा नेमके काय केले आरोप?

लोकसभेत भाजपने 100 जागा ओरबडल्यात, राऊतांचा गंभीर आरोप; आयोगाच्या कारभारावरही ठेवलं बोट
| Updated on: Jun 24, 2024 | 11:25 AM

ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपसह केंद्रीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपने १०० हून अधिक जागा दबावाने ओरबडल्यात, असं संजय राऊत म्हणाले. लोकसभा निवडणुकीत मुंबईसह देशात किमान ६० ते ७० ठिकाणी तांत्रिक घोटाळे करून भाजपने विजय मिळवल्याचा आरोप संजय राऊत यांनी सामनातून केला. तसेच निवडणूक आयोगाच्या कारभारावर संजय राऊत यांनी बोट ठेवलंय. ‘२०२४ च्या निवडणुकीत भारताच्या निवडणूक आयोगाचे वर्तन सरळ पक्षपाती होते. भाजपची घोडदौड ११० ते १२० वरच थांबणार होती. निवडणूक आयोगाच्या पक्षपातामुळे २४० चा आकडा गाठता आला. धनुष्यबाण, घड्याळ ही चिन्हे गोठवायलाच हवी होती. पण फुटिरांना ही चिन्हे देण्याचं काम निवडणूक आयोगाने केले आहे. मशाल, तुतारी वाजवणाऱ्या माणसाला ही आव्हान उभे करण्याचा प्रयत्न झाला, असे आरोप हल्लाबोल करत कुंपनाने शेत खाल्ले असेच घडले’, असा आरोप सामनाच्या रोखठोकमधून निवडणूक आयोगावर करण्यात आला आहे.

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.