रवी राणा यांची बायको निवडणुकीपूर्वी त्याला सोडणार? ठाकरे गटातील नेत्याच्या दाव्याने खळबळ

उद्धव ठाकरे भाजपमध्ये येतील असा घणाघात अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी केला होता. इतकंच नाहीतर ठाकरे हे एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य करून महायुतीमध्ये सामील होतील, असा दावाही त्यांनी केला होता. त्याला प्रत्युत्तर देत शिवसेना उबाठा गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी मोठा दावा केलाय

रवी राणा यांची बायको निवडणुकीपूर्वी त्याला सोडणार? ठाकरे गटातील नेत्याच्या दाव्याने खळबळ
| Updated on: Feb 22, 2024 | 3:16 PM

अकोला, २२ फेब्रुवारी २०२४ : उद्धव ठाकरे भाजपमध्ये येतील असा घणाघात अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी केला होता. इतकंच नाहीतर ठाकरे हे एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य करून महायुतीमध्ये सामील होतील, असा दावाही त्यांनी केला होता. त्याला प्रत्युत्तर देत शिवसेना उबाठा गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी मोठं वक्तव्य केले आहे. निवडणुकीपूर्वी रवी राणा यांची बायको त्यांना सोडून जाईल, अशी जहरी टीका ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी केली आहे. उद्धव ठाकरे भाजपमध्ये जातील म्हणजे रवी राणा यांची बायको त्याला सोडून जाईल हा अशातला प्रकार असल्याचं देशमुख म्हणाले आहे. दरम्यान, आमदार नितीन देशमुख यांनी केलेल्या या विधानाने राजकीय वर्तुळात एकच चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे.

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.