Jammu- Kashmir Attack : उधमपूरमध्ये दहशतवाद्यांशी चकमक; अली शेख यांना वीरमरण
Pahalgam terrorist attack update : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर, जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकी सुरू आहेत. यात भारतीय लष्कराचे हवालदार झंटू अली शेख यांना वीरमरण आले आहे.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर, जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये गेल्या 24 तासां सलग तिसरी चकमक झाली आहे. उधमपूरच्या दुडू बसंतगडमध्ये सुरक्षा दलांनी काही दहशतवाद्यांना घेरले आहे. दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. या चकमकीत भारतीय लष्कराचे हवालदार झंटू अली शेख देशासाठी शहीद झाले आहेत. चकमकीत झालेल्या गोळीबारात, त्यांना गंभीर दुखापत झाली आणि नंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
Published on: Apr 25, 2025 02:23 PM
Latest Videos

भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा

'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी

मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले

पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला....
