Toll Tax Rate : महामार्गावरील तुमचा प्रवास महागणार, आता ‘इतका’ टोल भरावा लागणार

तुम्ही आपली कार घेऊन महामार्गावरून प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची..... भारतातील टोल दर हा महागाईच्या अनुषंगाने दरवर्षी बदलला जातो. त्यानुसार यंदा महामार्गावरील साधारण 1 हजार 100 टोल प्लाझावर 3 टक्के ते 5 टक्के टोल टॅक्स दरवाढीची घोषणा करण्यात आली आहेत.

Toll Tax Rate : महामार्गावरील तुमचा प्रवास महागणार, आता 'इतका' टोल भरावा लागणार
| Updated on: Jun 03, 2024 | 12:18 PM

तुम्ही आपली कार घेऊन महामार्गावरून प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण आता महामार्गावरून प्रवास करणं महागणार आहे. कारण NHAI (भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण) कडून आजपासून 1 हजार 100 टोल प्लाझावरील टॅक्समध्ये वाढ करण्यात आली आहे. NHAI ने महामार्गावरील टोल टॅक्सच्या दरात 3 ते 5 टक्क्यांनी वाढ केली आहे. भारतातील टोल दर हा महागाईच्या अनुषंगाने दरवर्षी बदलला जातो. त्यानुसार यंदा महामार्गावरील साधारण 1 हजार 100 टोल प्लाझावर 3 टक्के ते 5 टक्के टोल टॅक्स दरवाढीची घोषणा करण्यात आली आहेत. नवीन दर आता 2 जून म्हणजेच रविवारी रात्रीपासून 12 वाजेपासून लागू केले जातील. सोमवारपासून देशभरात रोड टोल वाढणार आहेत, असे देखील NHAI च्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.