शासन आपल्यादारी हा बोगसपणा, दारातही कुणी उभं करत नाही; उद्धव ठाकरे यांचा सरकारवर हल्लाबोल

उद्धव ठाकरे यांनी शासन आपल्या दारी हा बोगसपणा असल्याचे म्हणत उद्धव ठाकरे यांनी सरकारच्या शासन आपल्या दारी या शासकीय कार्यक्रमावरच जोरदार टीका केली आहे. तर सरकारला आता कुणी दारातही उभं करायला तयार नाही, असे म्हणत सरकारवर घणाघात केलाय.

शासन आपल्यादारी हा बोगसपणा, दारातही कुणी उभं करत नाही; उद्धव ठाकरे यांचा सरकारवर हल्लाबोल
| Updated on: Dec 05, 2023 | 4:28 PM

मुंबई, ५ डिसेंबर २०२३ : कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी मतदारसंघात आज शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होतोय. अशातच उद्धव ठाकरे यांनी शासन आपल्या दारी हा बोगसपणा असल्याचे म्हणत उद्धव ठाकरे यांनी सरकारच्या शासन आपल्या दारी या शासकीय कार्यक्रमावरच जोरदार टीका केली आहे. तर सरकारला आता कुणी दारातही उभं करायला तयार नाही, असे म्हणत सरकारवर घणाघात केलाय. ज्यावेळी मविआचं सरकार असताना नागपुरातील अधिवेशनात मुख्यमंत्री म्हणून २ लाखांपर्यंतच कर्ज माफ केले होते, असे म्हणत असताना शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. कोरोना काळात शेतकऱ्यांनी अर्थव्यवस्था तारली होती. आता मात्र शेतकऱ्यांमागे संकटांमागून संकटं येताय. शेतकऱ्यांचे कर्ज वाढत चाललं असताना बँकेचे तगादे मागे लागले असल्याचे सांगितले तर सरकारने त्यांची सुरू असलेली ही थोतांडं, नाटकं बंद करा. कर्जमुक्ती करा. घोषणा करून भुलभुलैय्या करू नका, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी सरकारला विनंती केली आहे.

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.