तर विधानसभा आणि लोकसभेत पाठिंबा देणार, आरक्षणाच्या मुद्द्यावर ठाकरे नेमकं काय म्हणाले?

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे लोकसभा निवडणुकीनंतर आज पहिल्यांदा छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत आज ठाकरे गटाचा संभाजीनगरमध्ये जाहीर मेळावा पार पडला. यावेळी ते आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलत होते. बघा नेमकं काय म्हणाले...?

तर विधानसभा आणि लोकसभेत पाठिंबा देणार, आरक्षणाच्या मुद्द्यावर ठाकरे नेमकं काय म्हणाले?
| Updated on: Jul 07, 2024 | 4:24 PM

आरक्षणाची टक्केवारी वाढवायला अधिवेशनात ठराव आणा, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं. तर टक्केवारी वाढवण्याच्या ठरावाला विधानसभा आणि लोकसबेत पाठिंबा देऊ, असं आश्वसान देत आरक्षणाबाबत सरकारनं सर्वमान्य तोडगा काढावा अशी मागणीही उद्धव ठाकरेंनी केली. तर सर्व समाजातील जनतेला आणि नेत्यांना हात जोडून विनंती करतो, तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे जा.. आणि तुम्हाला काय हवं ते मांडा आणि टक्केवारी वाढवण्याची गरज असेल तर ती वाढवा, जर सर्वमान्य तोडगा काढल्यास माझा विधानसभा आणि लोकसभेत पाठिंबा असेल, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे लोकसभा निवडणुकीनंतर आज पहिल्यांदा छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत आज ठाकरे गटाचा संभाजीनगरमध्ये जाहीर मेळावा पार पडला. यावेळी ते आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलत होते.

Follow us
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?.
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी.
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप.
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा.
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी.
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप.
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका.
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे.
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई.