आज महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला जाणार; वारकरी म्हणाले आम्हाला ‘ही’ अपेक्षा

जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या बिजेदिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प सादर करतायेत. पण त्याच बिजेसाठी पुण्याच्या देहूत दाखल झालेल्या वारकऱ्यांना फडणवीसांच्या गृह विभागाकडून नाहक त्रास दिला जातोय. त्यामुळं देहू संस्थान आणि पोलिसांमध्ये वादाचा रंग पाहायला मिळतोय.

आज महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला जाणार; वारकरी म्हणाले आम्हाला 'ही' अपेक्षा
| Updated on: Mar 09, 2023 | 11:17 AM

देहू,पुणे : आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. अवघ्या राज्याचं या अर्थसंकल्पाकडे लक्ष लागलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्थसंकल्प सादर करतील. कोणत्या विभागाला काय मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. उद्योगा बरोबर सर्वसामान्य नागरिकांना आणि शेतकऱ्यांना देखील अपेक्षा आहे.आज देहूत बीज सोहळा पार पडत आहेत. अनेक वारकरी, शेतकरी या सोहळ्यासाठी देहू नगरीत दाखल झाले आहे. त्यांच्याकडून जाणून घेतलं आहे. आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडून नक्की काय अपेक्षा आहेत? आमचे प्रतिनिधी रणजित जाधव यांनी…

 

 

Follow us
भाजपची तिसरी यादी जाहीर, कोणाचा पत्ता कट अन् कोणाला तिकीट?
भाजपची तिसरी यादी जाहीर, कोणाचा पत्ता कट अन् कोणाला तिकीट?.
मनसेची खेळी...शिंदेंसमोर या 10 जागांचा प्रस्ताव अन् पाठिंब्याची मागणी
मनसेची खेळी...शिंदेंसमोर या 10 जागांचा प्रस्ताव अन् पाठिंब्याची मागणी.
शरद पवारांच्या NCP ची चौथी यादी जाहीर, ‘या’ 7 नेत्यांच्या नावाची घोषणा
शरद पवारांच्या NCP ची चौथी यादी जाहीर, ‘या’ 7 नेत्यांच्या नावाची घोषणा.
अमित ठाकरेविरोधात सरवणकरांची माघार नाहीच, मुलानं स्टेटस ठेवत केला दावा
अमित ठाकरेविरोधात सरवणकरांची माघार नाहीच, मुलानं स्टेटस ठेवत केला दावा.
फडणवीसांकडून शिंदेंच्या विजयाचा विश्वास व्यक्त, म्हणाले....
फडणवीसांकडून शिंदेंच्या विजयाचा विश्वास व्यक्त, म्हणाले.....
भाजपची तिसरी यादी जाहीर, 'या' नेत्यांना उतरवलं निवडणुकीच्या मैदानात
भाजपची तिसरी यादी जाहीर, 'या' नेत्यांना उतरवलं निवडणुकीच्या मैदानात.
CM शिंदेंचा अर्ज भरताना बाळासाहेबांचा विश्वासू थापा सोबत, म्हणाला....
CM शिंदेंचा अर्ज भरताना बाळासाहेबांचा विश्वासू थापा सोबत, म्हणाला.....
'जी चूक मी केली, त्यांनीही आता तीच चूक केली', अजितदादा काय म्हणाले?
'जी चूक मी केली, त्यांनीही आता तीच चूक केली', अजितदादा काय म्हणाले?.
ठाण्यापासून ते बारामतीपर्यंत...बड्या नेते आज भरणार आपला उमेदवारी अर्ज?
ठाण्यापासून ते बारामतीपर्यंत...बड्या नेते आज भरणार आपला उमेदवारी अर्ज?.
तर आम्हाला निवडून द्या..,शर्मिला ठाकरेंचं महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन
तर आम्हाला निवडून द्या..,शर्मिला ठाकरेंचं महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन.