भंडारदरा पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस, विसर्ग सुरू; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

भंडारदरा आणि निळवंडे पाणलोट क्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावली असून धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. भंडारदरा धरणातील पाणीसाठा 97 टक्के झाला असून पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी भंडारदरा धरणातून 27 हजार क्युसेक वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

भंडारदरा पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस, विसर्ग सुरू; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
| Updated on: Aug 04, 2024 | 4:50 PM

गेल्या काही दिवसांपासून भंडारदरा आणि निळवंडे पाणलोट क्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावली असून धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. भंडारदरा धरणातील पाणीसाठा 97 टक्के झाला असून पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी भंडारदरा धरणातून 27 हजार क्युसेक वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तर त्या पाठोपाठ निळवंडे धरणाचा साठा देखील 83 टक्क्यावर जाऊन पोहोचल्याने निळवंडे धरणातून प्रवरा नदीपात्रात सात हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आल आहे. या वर्षी पहिल्यांदाच नगर जिल्हयातील धरणातून जायकवाडी धरणाकडे पाणी झेपावलंय…पावसाचा जोर कायम असल्याने विसर्गामध्ये वाढ करण्यात येणार असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आज सकाळी 6 वाजता भंडारदरा पाणीसाठा 97 टक्के… विसर्ग 27 हजार क्यूसेक, निळवंडे धरण पाणीसाठा 83 टक्के.. विसर्ग 7 हजार क्यूसेक… मुळा धरण पाणीसाठा 78 टक्के.. विसर्ग अद्याप सुरू नाही.

Follow us
मंत्री उदय सामंत यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट, काय झाली चर्चा ?
मंत्री उदय सामंत यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट, काय झाली चर्चा ?.
वरळीत तिहेरी लढत, शिंदेंकडून मोठा ट्विस्ट थेट आदित्यला घेरणार देवरा
वरळीत तिहेरी लढत, शिंदेंकडून मोठा ट्विस्ट थेट आदित्यला घेरणार देवरा.
'ते स्वतः जिंकतील का याची शाश्वती नाही...', रवी राणांचा कडूंवर निशाणा
'ते स्वतः जिंकतील का याची शाश्वती नाही...', रवी राणांचा कडूंवर निशाणा.
'मला कायदा कळतो, न्यायालयीन लढाई...', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
'मला कायदा कळतो, न्यायालयीन लढाई...', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
'राऊतांना ठाकरे कुटुंबाशी देणघेण नाही, त्यांना संपवण्याचा विढा उचलला'
'राऊतांना ठाकरे कुटुंबाशी देणघेण नाही, त्यांना संपवण्याचा विढा उचलला'.
निवडणुकीनंतर 'लाडकी बहीण' योजना बंद होणार? बघा काय म्हणाले शिंदे?
निवडणुकीनंतर 'लाडकी बहीण' योजना बंद होणार? बघा काय म्हणाले शिंदे?.
'मालक मालकच राहिले, मात्र ...',NCPचे उमेदवार महेश कोठेंची कोणावर टीका?
'मालक मालकच राहिले, मात्र ...',NCPचे उमेदवार महेश कोठेंची कोणावर टीका?.
'मैंने मेरा बाप खोया है, और...', उमेदवारी मिळताच झिशान सिद्दीकी भावूक
'मैंने मेरा बाप खोया है, और...', उमेदवारी मिळताच झिशान सिद्दीकी भावूक.
राज्यात पुन्हा एकदा महायुती येणार? काय म्हणाल्या अमृता फडणवीस?
राज्यात पुन्हा एकदा महायुती येणार? काय म्हणाल्या अमृता फडणवीस?.
कंठ दाटला, डोळे पाणावले...जरांगे झाले भावूक; म्हणाले, 'लढा थांबता...'
कंठ दाटला, डोळे पाणावले...जरांगे झाले भावूक; म्हणाले, 'लढा थांबता...'.