अपशब्द अन् आकस नको, विठुरायाच्या महापूजेनंतर देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन काय?

समाजाचे प्रश्न मांडतांना आग्रही राहिले पाहिजे, पण समाजाचे ते प्रश्न मांडताना दुसऱ्या समाजाबद्दल अपशब्द किंवा आकस नको, कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे केलेल्या विठ्ठलाच्या शासकीय महापूजेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी हे आवाहन करत विठुरायाच्या चरणी प्रार्थना

अपशब्द अन् आकस नको, विठुरायाच्या महापूजेनंतर देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन काय?
| Updated on: Nov 23, 2023 | 5:48 PM

पंढरपूर, २३ नोव्हेंबर २०२३ : समाजा-समाजातील असणारं तेढ दूर करायचे असतील तर वारकरी संप्रदायाचं व्हावं लागेल, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. समाजाचे प्रश्न मांडतांना आग्रही राहिले पाहिजे, पण समाजाचे ते प्रश्न मांडताना दुसऱ्या समाजाबद्दल अपशब्द किंवा आकस नको, कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे केलेल्या विठ्ठलाच्या शासकीय महापूजेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी हे आवाहन करत विठुरायाच्या चरणी प्रार्थना केल्याचे आज पाहायला मिळाले. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी त्यांच्या माणसांना थांबवावं, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. दरम्यान, हे आव्हान करत असताना छगन भुजबळ यांना वक्तव्य करण्यासाठी सरकारची फूस आहे का अशी शंका व्यक्त करत जरांगे पाटील यांनी सवाल उपस्थित केला आहे.

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.