पक्ष गमावल्यानंतर शरद पवारांना 4 पर्यंत चिन्ह द्यावं लागणार, ‘या’ चिन्हाचा शरद पवार गटाकडून विचार

शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार, शरद पवार गटाला आज दुपारी ४ वाजेपर्यंत चिन्ह द्यावं लागणार आहे. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आज दुपारी ४ वाजेपर्यंत चिन्ह सूचवा असे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटाला सांगण्यात आलंय.

पक्ष गमावल्यानंतर शरद पवारांना 4 पर्यंत चिन्ह द्यावं लागणार, 'या' चिन्हाचा शरद पवार गटाकडून विचार
| Updated on: Feb 07, 2024 | 12:24 PM

मुंबई, ७ फेब्रुवारी २०२४ : निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा निर्णय जाहीर केला. अजित पवार यांना पक्ष आणि चिन्ह मिळालंय तर या निर्णयामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसलाय. दरम्यान शरद पवार गटाला तीन चिन्ह सूचवण्यात आली आहेत. त्यापैकी उगवत्या सूर्याच्या चिन्हाचा शरद पवार गटाकडून विचार केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार, शरद पवार गटाला आज दुपारी ४ वाजेपर्यंत चिन्ह द्यावं लागणार आहे. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आज दुपारी ४ वाजेपर्यंत चिन्ह सूचवा असे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटाला सांगण्यात आलंय. तर आज दुपारपर्यंत शरद पवार गटाने नावं चिन्ह न दिल्यास निवडणुकीत अपक्ष मानण्यात येईल, असेही निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.