रत्नागिरीच्या समुद्रकिनाऱ्यावर मच्छिमार बोट बुडाली, तीन खलाशांचा बुडून मृत्यू
बोटीत एकूण सात खलाशी होते. यापैकी चौघांना वाचवण्यात यश आले आहे. तिघे बुडाले असून दोघांचे मृतदेह सापडले. तर एक जण अद्याप बेपत्ता असून, त्याचा शोध सुरु आहे.
- Reporter Praveen Chavan
- Updated on: Jan 4, 2023
- 10:34 pm