Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Union Budget 2022 : जाणून घ्या अर्थसंकल्पाबाबत काही रोचक माहिती

2016 मध्ये सर्वसाधारण अर्थसंकल्पात मोठा बदल झाला. स्वतंत्रपणे मांडला जाणारा रेल्वे अर्थसंकल्प रद्द करून सर्वसाधारण अर्थसंकल्पातच विलीन करण्यात आला. त्यामुळे अनेक वर्षांपासूनची परंपरा संपुष्टात आली.

| Updated on: Jan 25, 2022 | 9:57 PM
1958-59 मध्ये देशाचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी अर्थसंकल्प सादर केला आणि ते अर्थसंकल्प सादर करणारे देशाचे पहिले पंतप्रधान ठरले. कारण तेव्हा अर्थ मंत्रालय देखील पंडित नेहरूंकडेच होते.

1958-59 मध्ये देशाचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी अर्थसंकल्प सादर केला आणि ते अर्थसंकल्प सादर करणारे देशाचे पहिले पंतप्रधान ठरले. कारण तेव्हा अर्थ मंत्रालय देखील पंडित नेहरूंकडेच होते.

1 / 4
पंडित नेहरूंनंतर इंदिरा गांधींनीही पंतप्रधान असताना अर्थसंकल्प सादर केला होता. त्या देशाचा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या  पहिल्या महिला ठरल्या. त्यानंतर निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. देशाच्या अर्थमंत्री पदाची कमान सांभाळणाऱ्या सीतारामन या दुसऱ्या महिला आहेत.

पंडित नेहरूंनंतर इंदिरा गांधींनीही पंतप्रधान असताना अर्थसंकल्प सादर केला होता. त्या देशाचा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या. त्यानंतर निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. देशाच्या अर्थमंत्री पदाची कमान सांभाळणाऱ्या सीतारामन या दुसऱ्या महिला आहेत.

2 / 4
2016 मध्ये केंद्रीय अर्थसंकल्पात मोठा बदल करण्यात आला. तेव्हा अरुण जेटली हे अर्थमंत्री होते. 2016 पूर्वी  रेल्वे अर्थसंकल्प हा वेगळा मांडण्यात येत होता. मात्र  2016 नंतर  सर्वसाधारण अर्थसंकल्पातच रेल्वे अर्थसंकल्प देखील विलिन करण्यात आला. यासोबतच अनेक वर्षांपासून सुरू असलेली परंपरा संपुष्टात आली.

2016 मध्ये केंद्रीय अर्थसंकल्पात मोठा बदल करण्यात आला. तेव्हा अरुण जेटली हे अर्थमंत्री होते. 2016 पूर्वी रेल्वे अर्थसंकल्प हा वेगळा मांडण्यात येत होता. मात्र 2016 नंतर सर्वसाधारण अर्थसंकल्पातच रेल्वे अर्थसंकल्प देखील विलिन करण्यात आला. यासोबतच अनेक वर्षांपासून सुरू असलेली परंपरा संपुष्टात आली.

3 / 4
 देशात सर्वाधिक 10 वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम मोरारजी देसाई यांच्या नावावर आहे. त्यांनी अर्थमंत्री म्हणून 6 वेळा आणि उपपंतप्रधान म्हणून 4 वेळा अर्थसंकल्प सादर केला. एकदा त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी अर्थसंकल्प मांडला होता.

देशात सर्वाधिक 10 वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम मोरारजी देसाई यांच्या नावावर आहे. त्यांनी अर्थमंत्री म्हणून 6 वेळा आणि उपपंतप्रधान म्हणून 4 वेळा अर्थसंकल्प सादर केला. एकदा त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी अर्थसंकल्प मांडला होता.

4 / 4
Follow us
विरोधकांना काहीही काम उरलेलं नाही; अजित पवारांचा विरोधकांना टोला
विरोधकांना काहीही काम उरलेलं नाही; अजित पवारांचा विरोधकांना टोला.
शरण येण्याआधीच बीड पोलिसांनी रणजित कासलेला ताब्यात घेतलं
शरण येण्याआधीच बीड पोलिसांनी रणजित कासलेला ताब्यात घेतलं.
हिंदू आहोत, हिंदी नाही.. संघर्ष अटळ; राज ठाकरेंची आग पाखड
हिंदू आहोत, हिंदी नाही.. संघर्ष अटळ; राज ठाकरेंची आग पाखड.
MPSC परिक्ष पुढे ढकलली, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश
MPSC परिक्ष पुढे ढकलली, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश.
बापावरून ठाकरे - शिंदे पेटले; वार पलटवार सुरू
बापावरून ठाकरे - शिंदे पेटले; वार पलटवार सुरू.
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण..
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण...
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा.
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?.
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?.
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?.