Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PHOTO | दर महिन्याला LIC मध्ये करा 3810 रुपयांची गुंतवणूक, 25 वर्षात मिळतील 77 लाख

नुकतंच देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय जीवन बीमा निगम (LIC) ने खास मुलींसाठी एक नवीन योजना सुरु केली आहे. (LIC Jeevan Lakshya Policy for Child Marriage)

| Updated on: Jun 07, 2021 | 10:58 AM
diageo india

diageo india

1 / 8
नुकतंच देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय जीवन बीमा निगम (LIC) ने खास मुलींसाठी एक नवीन योजना सुरु केली आहे. ज्यामुळे पालकांना मुलींच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंतची सर्व चिंता मिटणार आहेत.

नुकतंच देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय जीवन बीमा निगम (LIC) ने खास मुलींसाठी एक नवीन योजना सुरु केली आहे. ज्यामुळे पालकांना मुलींच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंतची सर्व चिंता मिटणार आहेत.

2 / 8
सध्या बाजारात एलआयसीची एक पॉलिसी कन्यादान पॉलिसी या नावाने बाजारात विकली जात आहे. मात्र प्रत्यक्षात तशी कोणतीही योजना नाही. ही योजना म्हणजे एलआयसीच्या जीवन लक्ष्य पॉलिसीचे customized version आहे.

सध्या बाजारात एलआयसीची एक पॉलिसी कन्यादान पॉलिसी या नावाने बाजारात विकली जात आहे. मात्र प्रत्यक्षात तशी कोणतीही योजना नाही. ही योजना म्हणजे एलआयसीच्या जीवन लक्ष्य पॉलिसीचे customized version आहे.

3 / 8
 ही पॉलिसी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी एजंट त्याला कन्यादान योजना या नावाने ओळखतात. या योजनेच्या नावामुळे अनेक जण यात गुंतवणूक करण्यासाठी आकर्षित होतात.

ही पॉलिसी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी एजंट त्याला कन्यादान योजना या नावाने ओळखतात. या योजनेच्या नावामुळे अनेक जण यात गुंतवणूक करण्यासाठी आकर्षित होतात.

4 / 8
या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे यात तुम्हाला निश्चित उत्पन्नासह भांडवलाच्या सुरक्षिततेची हमी मिळते. या योजनेसाठी तुम्हाला दररोज 127 रुपये जमा करावे लागतील. त्यानंतर तुम्हाला 27 लाख रुपये परतावा मिळेल.

या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे यात तुम्हाला निश्चित उत्पन्नासह भांडवलाच्या सुरक्षिततेची हमी मिळते. या योजनेसाठी तुम्हाला दररोज 127 रुपये जमा करावे लागतील. त्यानंतर तुम्हाला 27 लाख रुपये परतावा मिळेल.

5 / 8
या योजनेची खास गोष्ट म्हणजे ही योजना 25 वर्षांसाठी आहे. पण तुम्हाला यात 22 वर्षांसाठी प्रीमियम भरावा लागतो.

या योजनेची खास गोष्ट म्हणजे ही योजना 25 वर्षांसाठी आहे. पण तुम्हाला यात 22 वर्षांसाठी प्रीमियम भरावा लागतो.

6 / 8
जर या योजनेदरम्यान विमाधारकाचा मृत्यू झाला, तर कुटुंबाला कोणतेही प्रीमियम द्यावे लागत नाही. त्यासोबतच योजनेच्या उर्वरित वर्षांत मुलीला दरवर्षी 1 लाख रुपये मिळतात

जर या योजनेदरम्यान विमाधारकाचा मृत्यू झाला, तर कुटुंबाला कोणतेही प्रीमियम द्यावे लागत नाही. त्यासोबतच योजनेच्या उर्वरित वर्षांत मुलीला दरवर्षी 1 लाख रुपये मिळतात

7 / 8
या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुमचे वय किमान  30 वर्षे आणि मुलीचे वय एक वर्ष असले पाहिजे. मुलीच्या वयानुसार या पॉलिसीची मुदत कमी केली जाईल. हे धोरण कमी-अधिक प्रीमियमनुसारही घेतली जाऊ शकते

या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुमचे वय किमान 30 वर्षे आणि मुलीचे वय एक वर्ष असले पाहिजे. मुलीच्या वयानुसार या पॉलिसीची मुदत कमी केली जाईल. हे धोरण कमी-अधिक प्रीमियमनुसारही घेतली जाऊ शकते

8 / 8
Follow us
धक्कादायक! डीजेच्या आवाजाने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू?
धक्कादायक! डीजेच्या आवाजाने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू?.
रायगडचं पालकमंत्रिपद गोगावलेंना नाही; ठाकरेंच्या नेत्यानं कारण सांगितल
रायगडचं पालकमंत्रिपद गोगावलेंना नाही; ठाकरेंच्या नेत्यानं कारण सांगितल.
बॉलीवूडच्या भाईजानचं टेंशन वाढलं; गाडी उडवून देण्याची मिळाली धमकी
बॉलीवूडच्या भाईजानचं टेंशन वाढलं; गाडी उडवून देण्याची मिळाली धमकी.
'पुन्हा भिसे प्रकरण...', 'दीनानाथ' मधील घटनेनंतर चाकणरांची मोठी ग्वाही
'पुन्हा भिसे प्रकरण...', 'दीनानाथ' मधील घटनेनंतर चाकणरांची मोठी ग्वाही.
ढोल वाजवण्यात आणि लेझिम खेळण्यात सुरेश धस रमले
ढोल वाजवण्यात आणि लेझिम खेळण्यात सुरेश धस रमले.
प्रफुल पटेल भाजपसोबत गेल्यावर दाऊदची संपत्ती मुक्त केली; राऊतांची टीका
प्रफुल पटेल भाजपसोबत गेल्यावर दाऊदची संपत्ती मुक्त केली; राऊतांची टीका.
बळीराजासाठी 2 दिवस चिंतेचे... पुन्हा अवकाळीचं सावट, IMD चा अंदाज काय?
बळीराजासाठी 2 दिवस चिंतेचे... पुन्हा अवकाळीचं सावट, IMD चा अंदाज काय?.
लालपरीच्या प्रवाशांसाठी गुड न्यूज, येत्या महिन्याभरात एसटी महामंडळ...
लालपरीच्या प्रवाशांसाठी गुड न्यूज, येत्या महिन्याभरात एसटी महामंडळ....
राऊतांना घेऊन आमच्या पक्षाचं वाटोळ करायचं आहे का? भूमरेंचा खोचक टोला
राऊतांना घेऊन आमच्या पक्षाचं वाटोळ करायचं आहे का? भूमरेंचा खोचक टोला.
एकसंघ भारताचं श्रेय संविधानाला जातं - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
एकसंघ भारताचं श्रेय संविधानाला जातं - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.