सौभाग्य, भाग्य, आरोग्य आणि यश… यासाठी ऐश्वर्या राय काय करते? जपते फार जुनी परंपरा

Aishwarya Rai Bachchan: सौभाग्य, भाग्य, आरोग्य आणि यश... कायम राहावं म्हणून अभिनेत्री ऐश्वर्या राय करते 'या' दागिन्याचा वापर! तामिळनाडू येथील फार जुन्या परंपरेचा अभिनेत्री आजही करते पालन, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ऐश्वर्या राय हिची चर्चा...

सौभाग्य, भाग्य, आरोग्य आणि यश... यासाठी ऐश्वर्या राय काय करते? जपते फार जुनी परंपरा
Follow us
| Updated on: Jul 26, 2024 | 9:02 AM

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या खासगी आयुष्याच्या तुफान चर्चा रंगल्या आहे. सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये सध्या ऐश्वर्या – अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. पण यावर दोघांनी देखील कोणत्याच प्रकारची अधिकृत घोषणा केलेली नाही. अनेकदा ऐश्वर्या आणि लेक आराध्या बच्चन यांना बच्चन कुटुंबियांपासून वेगळं स्पॉट करण्यात आलं. ज्यामुळे बच्चन कुटुंबात वाद सुरु आहेत.. अशा चर्चांनी जोर धरला. दरम्यान, ऐश्वर्या राय सुखी आणि आनंदी आयुष्यासाठी पालन करत असलेल्या जुन्या परंपरेची देखील चर्चा रंगली आहे.

सांगायचं झालं तर, अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केल्यानंतर ऐश्वर्याच्या बोटात एक अंगठी कायम दिसते. ऐश्वर्या राय कायम ‘व्ही’ आकाराची अंगठी घालते. ज्यामागे एक परंपरा आहे. ऐश्वर्या घालत असलेल्या अंगठीला वडुंगिला किंवा वेंकी असं देखील म्हणतात. ही एक पारंपारिक अंगठी आहे आणि कर्नाटकातील विवाहित स्त्रिया, विशेषतः तुळूमध्ये घातला जाणारा हा पारंपरिक दागिना आहे.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Zoom TV (@zoomtv)

सौभाग्य, भाग्य, आरोग्य आणि यश… याचं प्रतीक ‘व्ही’ आकारची अंगठी असते… असं मानलं जातं. तुलुनाडूमध्ये स्त्रिया लग्नानंतर ही अंगठी कायम घालतात. मात्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि तामिळनाडूमध्येही याला वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते… असं देखील सांगितलं जातं.

ऐश्वर्या राय ही बंट समाजातील आहे. जो मातृसत्ताक प्रणालीचं पालन करतो. शिवाय ‘व्ही’ आकाराची अंगठी विवाहीत महिलांचं वाईट गोष्टींपासून रक्षण करते… अशी देखील मान्यता आहे… यावर पोस्टवर नेटकरी कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत.

एक नेटकरी म्हणाला, ‘ही अंगठी दोघांच्या नात्याला वाचवू शकते…’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘सर्व वाईट गोष्टींपासून त्याचं रक्षण होवो…’ सध्या चाहत्यांमध्ये ऐश्वर्या राय हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.