‘या’ नेत्याला अभिनेत्रींचं लैंगिक शोषण करण्याची सवय आणि…’, कॅबिनेट महिला मंत्र्याचं धक्कादायक वक्तव्य

नेत्याकडून अभिनेत्रींचं लैंगिक शोषण, अभिनेत्रींना लावयचा ड्रग्सची सवय, धक्कादायक गोष्टींना घाबरुन अभिनेत्री घ्यायच्या असा निर्णय? एका पोस्टमुळे 'या' नेत्याची पोलखोल, सध्या सर्वत्र संबंधित प्रकरणाची चर्चा...

'या' नेत्याला अभिनेत्रींचं लैंगिक शोषण करण्याची सवय आणि...', कॅबिनेट महिला मंत्र्याचं धक्कादायक वक्तव्य
Follow us
| Updated on: Oct 04, 2024 | 1:41 PM

झगमगत्या विश्वातील काही घटना समोर आल्यानंतर सर्वत्र खळबळ माजते. आता तेलंगणाच्या कॅबिनेट मंत्री कोंडा यांनी अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री समंथा रुथ प्रभू यांच्या घटस्फोटाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. नागा चैतन्य आणि समंथा यांच्या घटस्फोटाला कोंडा यांनी बीआरएसचे अध्यक्ष केटी रामाराव यांना जबाबदार ठरवलं आहे. ज्यामुळे सध्या वातावरण तापलं आहे. तर दुसरीकडे अभिनेते नागार्जुन यांनी यावर कायदेशीर कारवाई करणार असं सांगितलं आहे.

काय म्हणाल्या कोंडा सुरेखा?

समंथा – नागा चैतन्य यांच्या घटस्फोटावर कोंडा सुरेखा म्हणाला, ‘केटीआर यांच्यामुळे नागा चैतन्याचा घटस्फोच झाला आहे. कारण एन. कन्वेन्शन हॉलवर हातोडा पडू नये म्हणून तुम्हाला समंथाला माझ्याकडे पाठवावं लागलं होतं. समंथा तू केटीआर यांच्याकडे जा नाहीतर, घटस्फोट दे… असं समंथाला सांगण्यात आलं होतं. याबद्दल संपूर्ण इंडस्ट्रीला माहिती आहे.’ असं कोंडा म्हणाले होते.

हे सुद्धा वाचा

सध्या सोशल मीडियावर कोंडा सुरेखा यांचा एका व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. एक्सवर नवीना यांनी पोस्ट केलेला एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. शिवाय कॅप्शनमध्ये त्यांनी मोठा खुलासा देखील केला आहे.

नवीना म्हणाल्या, ‘केटीआर यांच्यामुळे समंथा आणि नागा चैतन्य यांचा घटस्फोट झाला असं कोंडा सुरेखा यांचं म्हणणं आहे. अभिनय विश्वात पदार्पण केल्यानंतर अनेक अभिनेत्रींना लग्न केलं आणि केटीआरमुळे सिनेविश्वातून बाहेर पडल्या. केटीआर यांनी अभिनेत्रींनी ड्रग्सची सवय लावली, रेव्ह पार्ट्या केल्या. अभिनेत्रींच्या जीवाशी खेळले आणि त्यांना ब्लॅकमेल केलं… हे सर्वांना माहिती आहे…’ असं देखील ट्विटमध्ये म्हणण्यात आलं आहे.

सांगायचं झालं तर, प्रकरण वादाच्या भोवऱ्यात अडकल्यानंतर कोंडा सुरेखा यांनी समंथा हिची माफी देखील मागितली आहे. कोंडा सुरेखा म्हणाल्या, माझ्या वक्तव्याचा उद्देश एका नेत्याकडून सतत महिलांना दाखवल्या जाणाऱ्या कमीपणावर आहे… मला कोणाच्या भावनांना ठेच पोहोचवायची नव्हती. माझ्या वक्तव्यामुळे तुझ्या किंवा चाहत्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माझे शब्द मागे घेते…’ असे कोंडा म्हणाल्या आहेत.

दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा.
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री.
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी.
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?.
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?.
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?.
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?.
'साईबाबा जर मुस्लिम होते तर...', रामगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?
'साईबाबा जर मुस्लिम होते तर...', रामगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?.
उद्धव ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं बोट छाटल; प्रतापराव चिखलीकर म्हणाले
उद्धव ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं बोट छाटल; प्रतापराव चिखलीकर म्हणाले.