रात्री की सकाळी? दूध पिण्याची योग्य वेळ कोणती?

दूध प्यायला सगळ्यांनाच आवडते असे नाही. पण दूध प्यायला पाहिजे. आपल्या शरीरासाठी ते खूप महत्त्वाचे आहे. दुधात अनेक महत्त्वाचे घटक असतात. ज्यामुळे शरीराला उर्जा मिळते. पण अनेकांच्या मनात एक प्रश्न आहे की, दूध कोणत्या वेळी प्यायला हवे. चला तर मग जाणून घेऊया.

रात्री की सकाळी? दूध पिण्याची योग्य वेळ कोणती?
Follow us
| Updated on: Jul 22, 2024 | 10:02 PM

दूध आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. दूध हे एक सुपरफूड आहे. दुधात भरपूर पोषक घटक असतात. ज्यामध्ये कॅल्शियम, प्रथिने आणि निरोगी चरबी यांसारखे आवश्यक बहु-पोषक घटक आढळतात. दूध प्यायल्याने हाडे मजबूत होतात. याशिवाय स्नायू ही मजबूत होतात, शरीर सक्रिय राहते आणि मनही तीक्ष्ण होते. व्हिटॅमिन डी मेंदूचे कार्य सुधारते. पण असं असताना अनेकांच्या मनात हा प्रश्न येतो की ते सकाळी रिकाम्या पोटी दूध पिऊ शकतात का? चला तर मग जाणून घेऊया दूध पिण्याची योग्य वेळ कोणती?

तुम्ही सकाळी दूध प्यावे की रात्री ही तुमची वैयक्तिक निवड असू शकते. पण सकाळी रिकाम्या पोटी दूध पिणे हे व्यक्तीच्या आरोग्याच्या स्थितीवर आणि दुधाच्या प्रकारावर देखील अवलंबून असते.

सकाळी दूध पिण्याचे फायदे

सकाळी दूध प्यायल्याने तुमची पचनक्रिया सुधारते. सकाळी दूध प्यायल्याने कमकुवत हाडांना जीवदान मिळते आणि स्नायू मजबूत होतात. ज्यांना वजन वाढवायचे आहे त्यांनी सकाळी दूध जरूर प्यावे.

सकाळी दूध पिण्याचे तोटे

काही लोकांना दुधापासून लॅक्टोजची समस्या असू शकते, ज्यामुळे पोटदुखी, अतिसार किंवा गॅस होऊ शकतो. रिकाम्या पोटी दूध प्यायल्याने ॲसिडीटी किंवा पोटात जळजळ होऊ शकते. ज्या लोकांना रिकाम्या पोटी दूध प्यायचे आहे त्यांनी गरम दुधाऐवजी थंड दूध प्यावे जेणेकरुन पचनसंस्था आणि ॲसिडिटीशी संबंधित समस्या उद्भवणार नाहीत.

दूध पिण्याची योग्य वेळ आणि पद्धत कोणती?

तुम्ही सकाळी दूध पिऊ शकता पण ते पिण्यापूर्वी काही फळे किंवा नाश्ता करा. दूध कधीही रिकाम्या पोटी पिऊ नका, ते जेवणासोबत प्या. कमी चरबीयुक्त किंवा स्किम्ड दूध पिणे चांगले आहे, विशेषतः जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल किंवा हृदयाच्या आरोग्याची काळजी असेल. रात्री झोपण्यापूर्वी दूध पिणे देखील फायदेशीर ठरू शकते, कारण यामुळे झोप सुधारण्यास मदत होते. तसेच गरम दूध हळद ​​मिसळून प्या.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.