AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | आचार्य चाणक्यांच्या मते आयुष्यात या 4 प्रकारच्या लोकांकडून कोणतीच अपेक्षा ठेवू नका, नुकसानाला सामोरे जावे लागेल

आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतीशास्त्रात मनुष्याशी संबंधित अनेक धोरणे सांगितली आहेत. यापैकी आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे की, कोणत्या बाबतीत सावधगिरी बाळगली पाहिजे. आचार्य चाणक्यांच्या मते आयुष्यात या 4 प्रकारच्या लोकांकडून कोणतीच अपेक्षा ठेवू नका.

| Updated on: Apr 01, 2022 | 8:13 AM
आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतीशास्त्रात मनुष्याशी संबंधित अनेक धोरणे सांगितली आहेत. यापैकी आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे की, कोणत्या बाबतीत सावधगिरी बाळगली पाहिजे. आचार्य चाणक्यांच्या मते आयुष्यात या 4 प्रकारच्या लोकांकडून कोणतीच अपेक्षा ठेवू नका. चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत हे लोक.

आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतीशास्त्रात मनुष्याशी संबंधित अनेक धोरणे सांगितली आहेत. यापैकी आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे की, कोणत्या बाबतीत सावधगिरी बाळगली पाहिजे. आचार्य चाणक्यांच्या मते आयुष्यात या 4 प्रकारच्या लोकांकडून कोणतीच अपेक्षा ठेवू नका. चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत हे लोक.

1 / 6
आचार्य चाणक्य यांच्या मते राजा संपूर्ण प्रजेकडे समान दृष्टीने पाहतो. तो कायद्याच्या नियमांना बांधील आहे आणि न्यायाच्या वेळी तो कधीही कोणाशीही भेदभाव करू शकत नाही. म्हणून राजाने दु:ख आणि भावना समजून घेण्याची अपेक्षा करू नये. आजच्या काळाबद्दल बोलायचं झालं तर न्यायदेवता ही आजच्या काळातील राजा आहे.

आचार्य चाणक्य यांच्या मते राजा संपूर्ण प्रजेकडे समान दृष्टीने पाहतो. तो कायद्याच्या नियमांना बांधील आहे आणि न्यायाच्या वेळी तो कधीही कोणाशीही भेदभाव करू शकत नाही. म्हणून राजाने दु:ख आणि भावना समजून घेण्याची अपेक्षा करू नये. आजच्या काळाबद्दल बोलायचं झालं तर न्यायदेवता ही आजच्या काळातील राजा आहे.

2 / 6
यमराज जेव्हा कोणाला मारायला येतात तेव्हा ते दुःख आणि भावना यांच्यात अडकत नाहीत. ते लोकांच्या भावना समजून घेत नाहीत. कोणाशीही भेदभाव करत नाहीत मृत्यू अटळ आहे त्या गोष्टीसाठी सर्वांनी तयार राहायला हवे.

यमराज जेव्हा कोणाला मारायला येतात तेव्हा ते दुःख आणि भावना यांच्यात अडकत नाहीत. ते लोकांच्या भावना समजून घेत नाहीत. कोणाशीही भेदभाव करत नाहीत मृत्यू अटळ आहे त्या गोष्टीसाठी सर्वांनी तयार राहायला हवे.

3 / 6
 भिकारी भीक मागतो, तेव्हा त्याला फक्त आपला पूर्ण स्वार्थ बघात असतो. त्यावेळी काय चालले आहे किंवा तुम्ही कोणत्या परिस्थितीतून जात आहात याची त्याला पर्वा नसते. त्याला फक्त त्याच्या पैशाची मतलब असतो.

भिकारी भीक मागतो, तेव्हा त्याला फक्त आपला पूर्ण स्वार्थ बघात असतो. त्यावेळी काय चालले आहे किंवा तुम्ही कोणत्या परिस्थितीतून जात आहात याची त्याला पर्वा नसते. त्याला फक्त त्याच्या पैशाची मतलब असतो.

4 / 6
चोर जेव्हा चोरी करायला जातो तेव्हा तो कोणी कितीही नाराज झाला तरी त्याला काही फरक पडत नाही. तो फक्त त्याच्या कामाच्या वस्तू चोरतो आणि निघून जातो. या दरम्यान जर कोणी त्याच्यासमोर संकट निर्माण केले तर तो त्याचे नुकसान करण्यास मागेपुढे पाहत नाही.

चोर जेव्हा चोरी करायला जातो तेव्हा तो कोणी कितीही नाराज झाला तरी त्याला काही फरक पडत नाही. तो फक्त त्याच्या कामाच्या वस्तू चोरतो आणि निघून जातो. या दरम्यान जर कोणी त्याच्यासमोर संकट निर्माण केले तर तो त्याचे नुकसान करण्यास मागेपुढे पाहत नाही.

5 / 6
लहान मुलं खूप निरागस असतात. त्यांच्या कडून कोणतीही अपेक्षा करणं खूप चुकीचं असतं. त्यांच्या कडून झालेल्या चुका या माफ केल्या पाहिजे.

लहान मुलं खूप निरागस असतात. त्यांच्या कडून कोणतीही अपेक्षा करणं खूप चुकीचं असतं. त्यांच्या कडून झालेल्या चुका या माफ केल्या पाहिजे.

6 / 6
Follow us
ऑपरेश सिंदूरदरम्यान पाकला चकवा, डमी फाइटर जेट धाडून भारताचा माइंड गेम
ऑपरेश सिंदूरदरम्यान पाकला चकवा, डमी फाइटर जेट धाडून भारताचा माइंड गेम.
पाकची आणखी कोंडी, भारताची तालिबानशी हातमिळवणी, तहानलेला पाक व्याकूळच
पाकची आणखी कोंडी, भारताची तालिबानशी हातमिळवणी, तहानलेला पाक व्याकूळच.
'राऊत उलट्या पायाचे बांडगुळ, शरद पवारांच्या घरात भांडी घासण्याचं...'
'राऊत उलट्या पायाचे बांडगुळ, शरद पवारांच्या घरात भांडी घासण्याचं...'.
...म्हणून तेव्हा मोदींची अटक टळली, राऊतांचे खळबळजनक गौप्यस्फोट
...म्हणून तेव्हा मोदींची अटक टळली, राऊतांचे खळबळजनक गौप्यस्फोट.
भारताविरोधातील चीनच्या कुरापती अन् गुन्ह्यांचे 10 पुरावे समोर
भारताविरोधातील चीनच्या कुरापती अन् गुन्ह्यांचे 10 पुरावे समोर.
मुरिदकेच्या मरकजवर भारताचा हल्ला अन् पाक पत्रकाराचं रिपोर्टिंग व्हायरल
मुरिदकेच्या मरकजवर भारताचा हल्ला अन् पाक पत्रकाराचं रिपोर्टिंग व्हायरल.
भारतीय पर्यटकांनी टाकला तुर्कीवर बहिष्कार; सगळ्या सहली रद्द
भारतीय पर्यटकांनी टाकला तुर्कीवर बहिष्कार; सगळ्या सहली रद्द.
बीएसएफने पाकिस्तानचं ऑब्जर्वेशन टॉवर उद्ध्वस्त केलं
बीएसएफने पाकिस्तानचं ऑब्जर्वेशन टॉवर उद्ध्वस्त केलं.
तुलबुल प्रकल्प सुरू करण्याची ओमर अब्दुल्ला यांची मागणी
तुलबुल प्रकल्प सुरू करण्याची ओमर अब्दुल्ला यांची मागणी.
नरकातला राऊत... 'त्या' पुस्तकासंदर्भात बावनकुळे राऊतांना पत्र लिहीणार
नरकातला राऊत... 'त्या' पुस्तकासंदर्भात बावनकुळे राऊतांना पत्र लिहीणार.