AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jalna | घनसावंगी तालुक्यात विजेच्या धक्क्याने घोड्याचा जागीच मृत्यू …

घनसावंगी तालुक्यातील जांब समर्थ येथे विजेच्या धक्का लागल्याने घोड्याचा मृत्यू झालायं. मंदिराजवळील ट्रान्सफार्मर भोवती पावसामुळे झाडे वेलीनी विळखा घातल्याने जमिनीवर विद्युतप्रवाह उतरल्याने घोड्याचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.

Jalna | घनसावंगी तालुक्यात विजेच्या धक्क्याने घोड्याचा जागीच मृत्यू ...
Follow us
| Updated on: Aug 16, 2022 | 3:01 PM

जालना : घनसावंगी (Ghansawangi) तालुक्यातील जांब समर्थ येथे विजेच्या धक्क्याने घोड्याचा मृत्यू झालायं. या घटनेनंतर संपूर्ण परिसरामध्ये एकच खळबळ उडालीयं. घनसावंगी तालुक्यातील जांब समर्थ रामदासांचे जन्मस्थान असलेल्या मंदिराजवळ घोड्याला विजेचा धक्का लागल्याने त्याचा जागीच मृत्यूची (Death) घटना उघडकीस आलीयं. महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे करंट लागून घोड्याचा मृत्यू झाला आहे. ग्रामस्थांनी महावितरणविरोधात संताप व्यक्त केलायं. तसेच घोड्याच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्यांवर कारवाई (Action) करण्याची मागणी समस्त ग्रामस्थांकडून केली जातंय.

घनसावंगी तालुक्यातील जांब समर्थ येथे विजेच्या धक्क्याने घोड्याचा मृत्यू

घनसावंगी तालुक्यातील जांब समर्थ येथे विजेच्या धक्का लागल्याने घोड्याचा मृत्यू झालायं. मंदिराजवळील ट्रान्सफार्मर भोवती पावसामुळे झाडे वेलीनी विळखा घातल्याने जमिनीवर विद्युतप्रवाह उतरल्याने घोड्याचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. ट्रान्सफार्मर भोवती वेली आणि झाडी मोठ्या प्रमाणात झाल्याने विद्युतप्रवाह खाली उतरला होता.

हे सुद्धा वाचा

विद्युतप्रवाह खाली उतरल्याने घोड्याचा जागीच मृत्यू

ट्रान्सफार्म भोवती वेलींनी विळखा घातलायं. यासंबंधीत अनेकदा ग्रामस्थांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली होती. मात्र, ग्रामस्थांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याने आज घोड्याचा मृत्यू झालायं, असा आरोप ग्रामस्थांनी केला असून संबंधितांवर कारवाईची मागणी आता जोर धरू लागली आहे. याठिकाणावरून दररोज अनेकजण ये-जा करतात. यामुळे आता तरी महावितरण विभागाने याकडे गांभिर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.