खुशखबर ! मुंबईला पाणीपुरवठा करणारे तानसा धरण ओव्हर फ्लो

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तानसा धरणातून पाणी ओव्हर फ्लो होऊन वाहू लागले आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या पाण्याची चिंता काहीशी मिटली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून चांगला पाऊस सुरु आहे. त्यामुळे तुळशीनंतर आता तानसा धरण ही ओव्हर फ्लो झाले आहे.

| Updated on: Jul 24, 2024 | 10:39 PM
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आली आहे. आज सायंकाळीयांचा मुंबईला पाणीपुरवठा करणारे धरणांपैकी एक तानसा हे धरण चार वाजून पंधरा मिनिटांनी दोन दरवाजे ओपन होऊन तुडुंब भरून वाहू लागले आहे.

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आली आहे. आज सायंकाळीयांचा मुंबईला पाणीपुरवठा करणारे धरणांपैकी एक तानसा हे धरण चार वाजून पंधरा मिनिटांनी दोन दरवाजे ओपन होऊन तुडुंब भरून वाहू लागले आहे.

1 / 5
बृहनमुंबई महानगरपालिकेच्या या धरणाची ओसंडून वाहण्याची पातळी १२८.६३ मी.टीएचडी इतकी आहे. तानसा धरण परिसरात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे.

बृहनमुंबई महानगरपालिकेच्या या धरणाची ओसंडून वाहण्याची पातळी १२८.६३ मी.टीएचडी इतकी आहे. तानसा धरण परिसरात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे.

2 / 5
धरण जवळपास भरलं आहे. त्यामुळे तानसा धरणा लगतच्या आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांना दक्ष राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

धरण जवळपास भरलं आहे. त्यामुळे तानसा धरणा लगतच्या आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांना दक्ष राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

3 / 5
जून आणि जुलैच्या सुरुवातीपर्यंत पावसाने दडी मारल्याने यंदा धरणं भरणार की नाही असा प्रश्न उपस्थित होत होता. कारण धरणांनी तळ गाठला होता. तुळशी पाठोपाठ तानसा धरणही भरुन वाहू लागली आहे. 

जून आणि जुलैच्या सुरुवातीपर्यंत पावसाने दडी मारल्याने यंदा धरणं भरणार की नाही असा प्रश्न उपस्थित होत होता. कारण धरणांनी तळ गाठला होता. तुळशी पाठोपाठ तानसा धरणही भरुन वाहू लागली आहे. 

4 / 5
तानसा धरणाची कमाल क्षमता १४,५०८ कोटी लीटर एवढी आहे. गेल्या वर्षी धरण २६ जुलै रोजी पहाटे ४.३५ वाजता धरण भरलं होतं. तर २०२२ मध्ये १४ जुलै रोजी रात्री ८.५० वाजता भरले होते.

तानसा धरणाची कमाल क्षमता १४,५०८ कोटी लीटर एवढी आहे. गेल्या वर्षी धरण २६ जुलै रोजी पहाटे ४.३५ वाजता धरण भरलं होतं. तर २०२२ मध्ये १४ जुलै रोजी रात्री ८.५० वाजता भरले होते.

5 / 5
Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.