Kalyana Badlapur Rain : कल्याण, बदलापूर, अंबरनाथमधील पूरस्थितीचे धडकी भरवणारे PHOTOS

Kalyana Badlapur Rain Update : कल्याण, बदलापूर, अंबरनाथ परिसरात मुसळधार पाऊस कोसळतोय. या भागातून वाहणाऱ्या उल्हास आणि वालधुनी नदीचा प्रवाह वाढला आहे. धोक्याच्या पातळीवरुन या नद्या वाहत आहेत. त्याचा फटका या भागाला बसला आहे. नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने निर्माण झालेल्या पूरस्थितीचे काही PHOTOS

| Updated on: Jul 25, 2024 | 3:54 PM
कल्याणमध्ये वालधुनी नदी किनारी असलेल्या अशोक नगरमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. नदीच पाणी लोकांच्या घरांमध्ये शिरलं आहे. नागरिकांच मोठ नुकसान झालं आहे. भितीदायक ही दृश्य आहेत. या भागातील तरुण मुल मात्र पाण्यात पोहोचण्याचा आनंद घेत आहेत.

कल्याणमध्ये वालधुनी नदी किनारी असलेल्या अशोक नगरमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. नदीच पाणी लोकांच्या घरांमध्ये शिरलं आहे. नागरिकांच मोठ नुकसान झालं आहे. भितीदायक ही दृश्य आहेत. या भागातील तरुण मुल मात्र पाण्यात पोहोचण्याचा आनंद घेत आहेत.

1 / 5
कल्याण  शहाड येथील अंबिका नगर सोसायटीत कमरे इतकं पाणी साचलय. तळ मजल्यावर लोकांच्या घरात पाणी गेलं आहे. वालधुनी नदीची पाणी पातळी वाढल्याने नागरिकांच्या घरात पाणी गेलय. त्यामुळे नागरिकांच मोठं नुकसान झालं आहे.

कल्याण शहाड येथील अंबिका नगर सोसायटीत कमरे इतकं पाणी साचलय. तळ मजल्यावर लोकांच्या घरात पाणी गेलं आहे. वालधुनी नदीची पाणी पातळी वाढल्याने नागरिकांच्या घरात पाणी गेलय. त्यामुळे नागरिकांच मोठं नुकसान झालं आहे.

2 / 5
उल्हास नदीची पाणी पातळी वाढली आहे. बदलापूरहून-कर्जतकडे जाणारा राज्य महामार्ग बंद झाला आहे. अंबरनाथ, बदलापूर परिसरात मुसळधार पाऊस होत आहे. हा महामार्ग पाण्याखाली गेला आहे. गुडघाभर पाणी इथे आहे.

उल्हास नदीची पाणी पातळी वाढली आहे. बदलापूरहून-कर्जतकडे जाणारा राज्य महामार्ग बंद झाला आहे. अंबरनाथ, बदलापूर परिसरात मुसळधार पाऊस होत आहे. हा महामार्ग पाण्याखाली गेला आहे. गुडघाभर पाणी इथे आहे.

3 / 5
बदलापूर-मुरबाडला जोडणारा रायते पुल पाण्याखाली गेला आहे. या पुलावरुन वाहतूक बंद झाली आहे. उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने हा पूल पाण्याखाली गेला आहे.

बदलापूर-मुरबाडला जोडणारा रायते पुल पाण्याखाली गेला आहे. या पुलावरुन वाहतूक बंद झाली आहे. उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने हा पूल पाण्याखाली गेला आहे.

4 / 5
अंबरनाथमध्ये वालधुनी नदीचा प्रवाह वाढला आहे. पुलावरुन पाणी वाहू लागल्याने अंबरनाथच्या प्राचीन शिव मंदिराकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. अंबरनाथमधील शिवमंदिर पाण्याखाली गेलं आहे.

अंबरनाथमध्ये वालधुनी नदीचा प्रवाह वाढला आहे. पुलावरुन पाणी वाहू लागल्याने अंबरनाथच्या प्राचीन शिव मंदिराकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. अंबरनाथमधील शिवमंदिर पाण्याखाली गेलं आहे.

5 / 5
Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.