My India My Life Goals: PM Modi चा संदेश – पर्यावरण संरक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भारत सरकारने पर्यावरण रक्षणासाठी विशेष कार्यक्रम सुरू केला आहे. पंतप्रधान मोदींनी या मोहिमेची सुरुवात नवी दिल्लीतून केली आहे. TV9 देखील यामध्ये भागीदार आहे.

My India My Life Goals: PM Modi चा संदेश - पर्यावरण संरक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी
Follow us
| Updated on: Jun 27, 2023 | 5:31 PM

My India My Life Goals : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त, केंद्र सरकारच्या ‘My India My Life Goals’ या विशेष कार्यक्रमात TV9 सहभागी होत आहे. पर्यावरण हिरवेगार ठेऊनच लोक आनंदी राहू शकतात हे आपल्याला माहीत आहे. या अनुषंगाने दरवर्षी ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो.

1973 पासून हे आंदोलन सुरू आहे. यंदा 50 वा पर्यावरण दिन साजरा होत आहे. यंदा पर्यावरण दिनानिमित्त भारताचे घोषवाक्य आहे – पर्यावरणासाठी जीवन शैली चळवळ – जीवन. पर्यावरणाच्या हितासाठी या चळवळीशी जोडल्याचा TV9 ला अभिमान वाटतो.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दिल्लीतील विज्ञान भवनात विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंतप्रधान मोदींनी पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी एकेरी वापरल्या जाणार्‍या प्लास्टिकवर बंदी घालण्याचे आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी पावले उचलण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर पर्यावरण रक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याची आठवणही त्यांनी करून दिली.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.