अभिषेकसोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर ऐश्वर्याने काढून टाकली लग्नाची अंगठी

अभिनेत्री ऐश्वर्या राय नुकतीच दुबईत एका पुरस्कार सोहळ्यासाठी गेली होती. यावेळी तिच्यासोबत मुलगी आराध्यासुद्धा होती. ऐश्वर्या आणि आराध्याचे विविध फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ऐश्वर्याच्या हातात साखरपुड्याची अंगठी न दिसल्याने चर्चांना उधाण आलंय.

| Updated on: Sep 16, 2024 | 10:19 AM
अभिनेत्री ऐश्वर्या राय गेल्या काही महिन्यांपासून तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे सतत चर्चेत आहे. ऐश्वर्या आणि तिचा पती अभिषेक बच्चन यांच्यात काही आलबेल नसल्याचं म्हटलं जातंय. अशातच अंबानींच्या लग्नालाही दोघं वेगवेगळे होते. त्यामुळे घटस्फोटाच्या चर्चांना आणखी जोर मिळाला.

अभिनेत्री ऐश्वर्या राय गेल्या काही महिन्यांपासून तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे सतत चर्चेत आहे. ऐश्वर्या आणि तिचा पती अभिषेक बच्चन यांच्यात काही आलबेल नसल्याचं म्हटलं जातंय. अशातच अंबानींच्या लग्नालाही दोघं वेगवेगळे होते. त्यामुळे घटस्फोटाच्या चर्चांना आणखी जोर मिळाला.

1 / 6
हल्ली अभिषेक फक्त त्याच्या कुटुंबीयांसोबत दिसून येतो. तर ऐश्वर्या ही तिची मुलगी आराध्यासोबतच दिसून येते. नुकतीच ती आराध्यासोबत दुबईला एका पुरस्कार सोहळ्यात गेली होती. तिथले विविध फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हल्ली अभिषेक फक्त त्याच्या कुटुंबीयांसोबत दिसून येतो. तर ऐश्वर्या ही तिची मुलगी आराध्यासोबतच दिसून येते. नुकतीच ती आराध्यासोबत दुबईला एका पुरस्कार सोहळ्यात गेली होती. तिथले विविध फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

2 / 6
यातील ऐश्वर्याच्या एका गोष्टीने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. ते म्हणजे तिच्या हातात साखरपुड्याची अंगठीच दिसून आली नाही. ऐश्वर्याच्या हातात नेहमीच तिच्या साखरपुड्याची अंगठी पहायला मिळायची. मात्र यावेळी ती न दिसल्याने पुन्हा एकदा घटस्फोटाची चर्चा रंगली आहे.

यातील ऐश्वर्याच्या एका गोष्टीने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. ते म्हणजे तिच्या हातात साखरपुड्याची अंगठीच दिसून आली नाही. ऐश्वर्याच्या हातात नेहमीच तिच्या साखरपुड्याची अंगठी पहायला मिळायची. मात्र यावेळी ती न दिसल्याने पुन्हा एकदा घटस्फोटाची चर्चा रंगली आहे.

3 / 6
ऐश्वर्या ही आराध्यासोबत SIIMA पुरस्कार सोहळ्यात सहभागी झाली होती. दुबईत ऐश्वर्याच्या चाहत्यांनी तिचं जोरदार स्वागत केलं होतं. आईला पुरस्कार मिळाल्यानंतर आराध्यानेही तिचे फोटो क्लिक केले.

ऐश्वर्या ही आराध्यासोबत SIIMA पुरस्कार सोहळ्यात सहभागी झाली होती. दुबईत ऐश्वर्याच्या चाहत्यांनी तिचं जोरदार स्वागत केलं होतं. आईला पुरस्कार मिळाल्यानंतर आराध्यानेही तिचे फोटो क्लिक केले.

4 / 6
ऐश्वर्या आणि अभिषेकच्या लग्नाला 17 वर्षे झाली आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून या दोघांना एकत्र पाहिलं गेलं नाही. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाला दोघं वेगवेगळे आले होते.

ऐश्वर्या आणि अभिषेकच्या लग्नाला 17 वर्षे झाली आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून या दोघांना एकत्र पाहिलं गेलं नाही. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाला दोघं वेगवेगळे आले होते.

5 / 6
ऐश्वर्या हल्ली तिच्या मुलीसोबतच दिसून येते. कोणत्याही कार्यक्रमात ऐश्वर्या आराध्याला सोबत घेऊन येते. मात्र या दोघींसोबत अभिषेक बच्चन कुठेच दिसत नाही.

ऐश्वर्या हल्ली तिच्या मुलीसोबतच दिसून येते. कोणत्याही कार्यक्रमात ऐश्वर्या आराध्याला सोबत घेऊन येते. मात्र या दोघींसोबत अभिषेक बच्चन कुठेच दिसत नाही.

6 / 6
Follow us
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.