ऐश्वर्या राय हिने लग्नात घातले होते तब्बल इतक्या कोटींचे दागिने आणि साडी, बच्चन कुटुंबाची सून होणे…

ऐश्वर्या राय हिने बॉलिवूड चित्रपटांमध्ये मोठा काळ गाजवला आहे. ऐश्वर्या राय हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी 2007 मध्ये लग्न केले. अभिषेक आणि ऐश्वर्या यांचे लग्न अत्यंत शाही पद्धतीने पार पडले.

| Updated on: Jul 24, 2024 | 6:11 PM
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची चर्चा जोरदार सुरू आहे. ग्रे घटस्फोट ऐश्वर्या आणि अभिषेक घेणार असल्याचे काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय.

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची चर्चा जोरदार सुरू आहे. ग्रे घटस्फोट ऐश्वर्या आणि अभिषेक घेणार असल्याचे काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय.

1 / 5
20 एप्रिल 2007 रोजी अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचे लग्न झाले. विशेष म्हणजे यांचे हे लग्न अत्यंत शाही पद्धतीने झाले.

20 एप्रिल 2007 रोजी अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचे लग्न झाले. विशेष म्हणजे यांचे हे लग्न अत्यंत शाही पद्धतीने झाले.

2 / 5
विशेष म्हणजे लग्नात ऐश्वर्या राय हिने साडेतीन कोटींचे दागिने घातल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आले. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या यांच्या लग्नाला 7 ते 8 कोटींचा खर्च करण्यात आला होता.

विशेष म्हणजे लग्नात ऐश्वर्या राय हिने साडेतीन कोटींचे दागिने घातल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आले. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या यांच्या लग्नाला 7 ते 8 कोटींचा खर्च करण्यात आला होता.

3 / 5
75 लाखांची साडी ऐश्वर्या राय हिने लग्नात घातली होती. कांजीवरम ही साडी होती. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर बघायला मिळतात.

75 लाखांची साडी ऐश्वर्या राय हिने लग्नात घातली होती. कांजीवरम ही साडी होती. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर बघायला मिळतात.

4 / 5
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची सतत चर्चा असल्याने त्यांचे चाहतेही हैराण झाले आहेत. मात्र, यावर बच्चन कुटुंबियापैकी कोणीही भाष्य केले नाहीये.

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची सतत चर्चा असल्याने त्यांचे चाहतेही हैराण झाले आहेत. मात्र, यावर बच्चन कुटुंबियापैकी कोणीही भाष्य केले नाहीये.

5 / 5
Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.